जीएसटी दरकपात हा सर्वसामान्य माणसाच्या समृद्धीचा महामार्ग
भाजपाचे प्रशांत डिंगणकर यांचा विश्वास
रत्नागिरी:- भारताच्या अमृतकाळात सामान्य माणसाची जीवनशैली सुखी आणि संपन्न करण्यासाठी केंद्रीय वस्तू आणि सेवा करांच्या दराची पुनर्रचना व अधिक सुसूत्रीकरण...
आगामी निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढणार: ना. सामंत
रत्नागिरी:- आगामी निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढणार आहोत, आम्हाला घसघशीत बहुमत मिळेल, असा विश्वास उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी व्यक्त केला. प्रत्येक पक्षाने आपापल्या...
वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश लांबणीवर
मराठा आरक्षण आंदोलनामुळे ढकलण्यात आला पुढे
खेड:- राज्यात गाजत असलेल्या मराठा आरक्षण मुद्द्यामुळे मनसेचे बडतर्फ नेते वैभव खेडेकर यांचा गुरुवारी होणारा भाजपातील पक्ष प्रवेश पुढे...
चार सप्टेंबरला वैभव खेडेकर करणार भाजपामध्ये प्रवेश
खेड:- पक्षातून हकालपट्टी झाल्यावर वैभव खेडेकर यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. आता, ४ सप्टेंबर रोजी खेडेकर यांच्यासोबत इतरही प्रमुख नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे...
दहा राजकीय पक्षांना तब्बल 4 हजार 300 कोटींची देणगी; मिळाली केवळ 53 हजार मते
मुंबई:- देशभरात इंडिया आघाडीसह काँग्रेसचे नेते राहुल गांधी भाजपवर ईव्हीएमच्या माध्यमातून, मतदार यादींमधून मतचोरीचा आरोप करीत असतानाच गुजरातमध्ये इलेक्ट्रॉल बाँडमध्ये देखील मोठा घोटाळा उघडकीस...
वैभव खेडेकर, अविनाश सौंदळकर यांच्यासह चौघे मनसेतून बडतर्फ
पाचल:- कोकणातील राजकारणात मोठी खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार कोकणातील चार मनसे नेत्यांना पक्षातून बडतर्फ...
प्रशांत यादव भाजपत प्रवेश करणार, १९ ऑगस्टला सोहळा
ना. नितेश राणे यांची घोषणा
चिपळूण:- रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिष्ठित नेते प्रशांत यादव लवकरच भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करणार आहेत. त्यांच्या प्रवेशाची औपचारिक घोषणा राज्याचे...
भास्कर जाधवांनी जातीपातीचे राजकारण करत समाजात तेढ निर्माण केली
गुहागरचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांचा भास्कर जाधव यांच्यावर हल्लाबोल
रत्नागिरी:- आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्याचे राजकारण तापू लागले आहे. याच संदर्भात भाजपचे नेते...
रत्नागिरीत सेना ठाकरे गटाचा महायुती सरकारवर हल्लाबोल
रत्नागिरी:- राज्य सरकार व भ्रष्ट मंत्र्यांविरोधात सोमवारी सकाळी शिवसेना ठाकरे पक्षाकडून रत्नागिरीत तीव्र आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत जोरदार घोषणाबाजी...
भाजपच्या मतचोरीचा पर्दाफाश करु
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद यांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
रत्नागिरी:- देशातील निवडणुकीच्या निकालांमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने भाजपसोबत संगनमत करून फेरफार केल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी...












