प्रशांत यादव भाजपत प्रवेश करणार, १९ ऑगस्टला सोहळा
ना. नितेश राणे यांची घोषणा
चिपळूण:- रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिष्ठित नेते प्रशांत यादव लवकरच भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करणार आहेत. त्यांच्या प्रवेशाची औपचारिक घोषणा राज्याचे...
भास्कर जाधवांनी जातीपातीचे राजकारण करत समाजात तेढ निर्माण केली
गुहागरचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांचा भास्कर जाधव यांच्यावर हल्लाबोल
रत्नागिरी:- आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्याचे राजकारण तापू लागले आहे. याच संदर्भात भाजपचे नेते...
रत्नागिरीत सेना ठाकरे गटाचा महायुती सरकारवर हल्लाबोल
रत्नागिरी:- राज्य सरकार व भ्रष्ट मंत्र्यांविरोधात सोमवारी सकाळी शिवसेना ठाकरे पक्षाकडून रत्नागिरीत तीव्र आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत जोरदार घोषणाबाजी...
भाजपच्या मतचोरीचा पर्दाफाश करु
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद यांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
रत्नागिरी:- देशातील निवडणुकीच्या निकालांमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने भाजपसोबत संगनमत करून फेरफार केल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी...
जि.प., पं. स. गट-गणांच्या हरकतींवर सुनावणी पूर्ण
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. त्यामुळे गट आणि गणांच्या रचनेवर आलेल्या हरकतींवर नुकतीच कोकण आयुक्तांकडे सुनावणी झाली...
पक्षाची विचारधारा तीच केवळ कार्यपद्धतीत बदल: रमेश कीर
रत्नागिरी:- कॉंग्रेस पक्षाची विचारधारा आहे तीच आहे, मात्र कार्यपध्दतीत बदल झाला आहे. आता उणीदुणी बंद करा, मी पक्षासाठी काय केलं, याचा विचार करा. यापुढे...
काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या पदग्रहणासह प्रदेश सरचिटणीस यांचा आज सत्कार
रत्नागिरी:- काँग्रेसने महाराष्ट्र प्रदेशसह रत्नागिरी जिल्ह्यात संघटनात्मक बदल केले असून यानुसार नूतन उत्तर रत्नागिरी व दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्षांचा पदग्रहण सोहळा व प्रदेश सरचिटणीस यांचा...
काँग्रेस नेते रमेश कीर, हुस्नबानू खलीपे यांची प्रदेश सरचिटणीस पदावर नियुक्ती
नुरुद्दीन सय्यद, सोनललक्ष्मी घाग काँग्रेसचे नवे जिल्हाध्यक्ष
रत्नागिरी:- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीत रत्नागिरी जिल्ह्यातील चौघांना महत्वाची जबाबदारी मिळाली आहे. या कार्यकारिणीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते...
भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, ना. उदय सामंत यांची बैठक; आगामी निवडणुकी संदर्भात चर्चा
रत्नागिरी:- भाजपाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांची सोमवारी महत्वपूर्ण बैठक पार पडली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत या बैठकीत...
स्थानिक स्वराज्य संस्था महायुतीच्या झेंड्याखाली लढणार: राहुल पंडीत
रत्नागिरी:- आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायती आणि ग्रामपंचयात निवडणुका महायुती म्हणून एकत्रित लढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. सोमवारी याबाबत शिवसेना नेते उदय...












