आगामी निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवणार: रवींद्र चव्हाण
चिपळूण:- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुतीच्या माध्यमातून लढवल्या जाणार आहेत.असे स्पष्ट करत भाजप प्रदेशाध्यक्ष आम.रवींद्र चव्हाण यांनी कामाला लागण्याचे आदेश ही कार्यकर्त्यांना...
भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचा राजीनामा
रत्नागिरी:- भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून त्यांनी तो प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या स्वाधीन केला आहे. सावंत यांच्या...
खासदार राणेंप्रमाणे मी देखील महायुतीसाठी आग्रही: ना. सामंत
रत्नागिरी:- खा. नारायण राणे व मी महायुतीसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये आग्रही आहे. याबाबत आमची चर्चा ही झाली असून याबाबत पक्षाच्या वरिष्ठांकडून लवकरच घोषणा होईल असे स्पष्ट...
74 हजार मतदार ठरवणार रत्नागिरीचा नवा नगराध्यक्ष
रत्नागिरी:- आगामी पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहराची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये सुमारे ७४ हजाराच्यावर मतदार आहेत. त्यापैकी ७ हजार ५००...
बाळ मानेंना जशास तसे उत्तर देणार
शिवसेना शहर प्रमुख बिपीन बंदरकर यांचे प्रत्युत्तर
रत्नागिरी:- शुक्रवारी सकाळी बाळ माने यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर केलेल्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी आज सायंकाळी आयोजित...
भाजप प्रवेशाबाबत पालकमंत्र्यांकडून दिशाभूल
बाळ माने यांचे पत्रकार परिषदेत प्रतिपादन
रत्नागिरी:- पालकमंत्री उदय सामंत जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. माझे त्यांना आव्हान आहे की, माझा सीडीआर तपासावा. कोणतेही...
रनप निवडणुकीसाठी भाजपकडून स्वतंत्र किंवा मैत्रीपूर्ण लढतीची तयारी
रत्नागिरी;- रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडून प्रत्येक प्रभागात तीन ते चार उमेदवार इच्छुक आहेत. त्यामुळे एका घरातून एकच उमेदवार देण्याचे नियोजन सेना नेते तथा...
रत्नागिरी युवासेना जिल्हा युवा अधिकारीपदी प्रसाद सावंत
रत्नागिरी:- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या (रत्नागिरी, राजापूर-लांजा व चिपळूण-संगमेश्वर विधानसभा) युवासेना जिल्हा युवा...
शिवसेनेचा मावळा रडणारा नाही, लढणारा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष घणाघात
रत्नागिरी:- “शिवसेनेचा मावळा रडणारा नाही, लढणारा आहे”, “लोकसभेचा विजय मिळवला तेव्हा निवडणूक यंत्रणेवर आक्षेप घेतला नाही. विधानसभेच्या...
आरक्षणात पत्ता कट, दिग्गजांचा दुसऱ्या मतदारसंघावर डोळा
अनेकांना दिलासा, मातब्बरांचे पुनर्वसन करण्याचा प्रश्न
रत्नागिरी:- जिल्हा परिषद 56 गटाचे आरक्षण सोडत जाहीर झाले. यामध्ये काही दिग्गजांना फटका बसला आहे तर काहींना मात्र लॉटरी...












