डोक्याच्या आजाराने कंटाळून विवाहितेची आत्महत्या
राजापूर:- तालुक्यातील सागवे बुरुंबेवाडी येथे डोक्याच्या आजाराला कंटाळून एका ३२ वर्षीय महिलेने घराच्या वरच्या मजल्यावर ओढणीच्या साहाय्याने लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी...
अनुस्कुरा घाटात मध्यरात्री दरड कोसळली
पोलिसांच्या तत्परतेमुळे वाहतूक पूर्ववत
पाचल:- राजापूर तालुक्यातील अनुस्कुरा घाटात मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास दरड कोसळल्याची घटना घडली. यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती....
रस्त्यावर मासेविक्री करणाऱ्या १२ महिलांना न्यायालयाचा दणका
प्रत्येकी दोन हजारांचा दंड
राजापूर:- सार्वजनिक रस्त्यावर मासेविक्री करून परिसरात दुर्गंधी व अस्वच्छता निर्माण केल्याप्रकरणी राजापूर न्यायालयाने १२ महिला मासेविक्रेत्यांवर कारवाई करत प्रत्येकी दोन हजार...
अणसुरे येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
राजापूर:- राजापूर तालुक्यातील अणसुरे शिवडीवाडी येथे राहणाऱ्या ३३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मंदार मधुकर कणेरी असे या...
अणुऊर्जा प्रकल्पाला स्थानिकांचा तीव्र विरोध
बारसू-सोलगाव अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात राजापूर पंचायत समितीचा एकमुखी ठराव
राजापूर:- तालुक्यातील बारसू-सोलगाव येथे प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध असल्याचे नमूद करत राजापूर पंचायत समितीच्या...
आंब्याच्या बागेत आढळला वृद्धाचा मृतदेह
राजापूर:- तालुक्यातील शेढे परिसरात आंब्याच्या बागेत एका ६८ वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी राजापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद...
रेल्वेच्या धडकेत चार दुभत्या म्हशी ठार
शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान, फेन्सिंगच्या मागणीला पुन्हा जोर
राजापूर:- राजापूर तालुक्यातील मोसम येथील सरवणकरवाडी परिसरात रेल्वेच्या धडकेत चार दुभत्या म्हशी जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली....
राजापुरातील ऐतिहासिक वखार परिसरातील प्राचीन विहीरीचे अनाकलनीय गूढ
राजापूर:- येथील ऐतिहासिक इंग्रज वखार परिसरातील प्राचीन विहीर सध्या इतिहास अभ्यासक आणि संशोधकांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. विहिरीची वैशिष्ट्यपूर्ण रचना, परिसरातील तटबंदीचे अवशेष आणि...
कार-दुचाकीच्या धडकेत युवकाचा मृत्यू
ओणी येथील घटना
राजापूर:- मुंबई-गोवा महामार्गावरील ओणी परिसरात मंगळवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात झारखंडमधील एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुचाकी आणि कार यांच्यात झालेल्या जोरदार...
बेपत्ता वृद्धेचा मृतदेह आढळला बाकाळे समुद्रकिनारी
राजापूर:- राजापूर तालुक्यातील दांडे अणसुरे येथील एक ६५ वर्षीय वृद्ध महिला बेपत्ता झाल्यानंतर त्यांचा मृतदेह बाकाळे समुद्रकिनारी पाण्यात मिळून आल्याची दुर्दैवी घटना समोर आली...












