कार-दुचाकीच्या धडकेत युवकाचा मृत्यू

ओणी येथील घटना राजापूर:- मुंबई-गोवा महामार्गावरील ओणी परिसरात मंगळवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात झारखंडमधील एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुचाकी आणि कार यांच्यात झालेल्या जोरदार...

मोसम येथे रेल्वे ट्रॅकजवळ आढळला तरुणाचा मृतदेह

राजापूर:- राजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोसम गावाजवळ रेल्वे ट्रॅकच्या परिसरात सुमारे 30 वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ट्रॅकमेन यांना...

बेपत्ता वृद्धेचा मृतदेह आढळला बाकाळे समुद्रकिनारी

राजापूर:- राजापूर तालुक्यातील दांडे अणसुरे येथील एक ६५ वर्षीय वृद्ध महिला बेपत्ता झाल्यानंतर त्यांचा मृतदेह बाकाळे समुद्रकिनारी पाण्यात मिळून आल्याची दुर्दैवी घटना समोर आली...

राजापुरात मोठा अपघात टळला; रानवेलींमुळे मिळाले सात भाविकांना नवजीवन

राजापूर:- क्षणभराचा निष्काळजीपणा आणि समोर उभा ठाकलेला मृत्यू… पण नियतीने जणू सात भाविकांना नवजीवनच दिले. राजापूर तालुक्यातील पांगरे येथे शनिवारी घडलेल्या एका थरारक घटनेत...

स्विमिंग पूलमध्ये बुडून सहा वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

साखरी-नाटे परिसरावर शोककळा राजापूर:- कुटुंबीयांसोबत आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी गेलेल्या एका सहा वर्षीय निष्पाप चिमुकल्याचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना राजापूर तालुक्यात...

अणुस्कुरा घाटात भीषण दुचाकी अपघात; एकाचा मृत्यू

प्रशासकीय अनास्थेमुळे उपचारांसाठी जखमींची ओढाताण राजापूर:- अणुस्कुरा घाटात बुधवारी सायंकाळी 5 ते 5.30 वाजण्याच्या सुमारास अत्यंत भीषण दुचाकी अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. या...

सौंदळमध्‍ये आढळले अश्मयुगीन कातळशिल्प

राजापूर:- तालुक्यातील पन्हाळे तर्फे सौंदळ परिसरात इतिहास अभ्यासक तथा पत्रकार विनोद पवार यांना अश्मयुगीन कालखंडाशी संबंधित एक महत्त्वपूर्ण मानवाकृती कातळशिल्प आढळून आले आहे. या...

राजापुरात दुचाकी अपघातात सामाजिक कार्यकर्ते अमृत तांबडे यांचा मृत्यू

तीन दिवस मृत्यूशी झुंज अपयशी पाचल:- जुन्या मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या भीषण दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेले राजापूर येथील सामाजिक कार्यकर्ते अमृत अनंत तांबडे (वय...

रायपाटण हत्याकांडाचे गूढ कायम; पंधरा दिवसांनंतरही मारेकरी मोकाट

पोलिसांचे जनतेला सहकार्याचे आवाहन पाचल:- राजापूर तालुक्यातील रायपाटण गावातील ७४ वर्षीय वृद्धेच्या निर्घृण हत्येचा तपास पंधरा दिवस उलटूनही लागलेला नाही. या खुनामागील नेमके कारण काय...

अनुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प

रत्नागिरी:- रत्नागिरी आणि कोल्हापूरला जोडणाऱ्या अनुस्कुरा घाटात आज मंगळवारी सकाळी दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंदाजानुसार, आज सकाळी १०...