चारचाकी- दुचाकीची समोरासमोर धडक; दोन ठार
पाचल:-ओणी -पाचल मार्गावरील येळवण-कोळवण गावच्या सीमेवर शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास फोर व्हीलर व दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून फोर...
आडिवरे येथे ४५ वर्षीय इसमाने घेतला शालेय विद्यार्थ्याचा चावा
राजापूर:- आडिवरे कालिकावाडी येथील ४५ वर्षीय इसमाने नववीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थाचा चावा घेतल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच संताप उडाला आहे. या प्रकरणी नाटे...
सांगली-राजापूर बसचा ब्रेक फेल झाल्याने अनुस्कुरा घाटात अपघात
चालकाच्या प्रसंगावधानाने प्रवासी बचावले
पाचल:- सांगलीहून राजापूरच्या दिशेने याणाऱ्या बसला अनुस्कुरा घाटात आज सोमवारी सकाळी 10.30 वाजता ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाला. मात्र यावेळी चालक...
अणस्कुरा घाटात कार दीडशे फूट खोल दरीत कोसळून एकजण ठार
राजापूर:- तालुक्यातील पाचल अणस्कुरा मार्गावर अणस्कुरा घाटात इर्टीगा कार सुमारे शंभर ते दिडशे फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला...
राजापूर नायब तहसीलदार दिपाली पंडित यांच्यावर बिबट्याचा हल्ला
रत्नागिरी:- राजापूर नायब तहसीलदार दीपाली पंडीत यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास शहरातील भटाळी येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात त्या जखमी झाल्या आहेत....
पं.स.सदस्य प्रकाश गुरवनी मागितली खंडणी, मुलगा देखील सामील
राजापूर पोलीस स्थानकात महानेटकडून अर्जाद्वारे तक्रार दाखल
राजापूर:- राजापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि विद्यमान पं. स. सदस्य प्रकाश गुरव आणि त्यांचा मुलगा प्रसाद यांच्या...
राजापुरात तणावपूर्ण शांतता; २१ जणांवर गुन्हे दाखल
राजापूर:- राजापूर शहरात जवाहर चौकामध्ये होळी उत्सवात दोन गटात झालेल्या वादावादी नंतर राजापूर शहरात तणावपूर्ण शांतता पसरली आहे. या प्रकरणी पोलीसांनी आता पर्यंत दोन्ही...
वैष्णवी माने मृत्यूप्रकरणी मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल
शाळेत गरबा खेळताना चक्कर येऊन झाला होता मृत्यू
पाचल:- राजापूर तालुक्यातील पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ पाचल संचालित सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात नवरात्रौत्सवा...
राजापुरात आगीत घर, गोठा जळून खाक; लाखोंचे नुकसान
राजापूर:- राजापूर तालुक्यातील कोतापूर गोंडयाची निवई येथे एका शेतकऱ्याच्या घराला व गुरांच्या गोठ्याला आग लागून लाखोंचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी...
राजापूरमधील पाचल येथे बिबट्याची दहशत; दोन जनावरांवर हल्ला
रत्नागिरी:- राजापूर तालुक्यातील पाचल येथील दोन जनावरांवर बिबट्याने हल्ला करीत त्यांना ठार मारले आहे. बिबटयाच्या वावरावे पाचल ग्रामस्थ भीतीच्या छायेत वावरत आहेत.
या बाबत अधिक...












