राजापुरात आंदोलक आक्रमक; रिफायनरीच्या सर्व्हेसाठी आणलेल्या सामानाची जाळपोळ
राजापूर:- तालुक्यातील ग्रीन रिफायनरी संबंधातील बेकायदेशीर सर्वेक्षणा विरोधात पुकारलेल्या आंदाेलनास गुरुवारी हिंसक वळण लागले. ग्रामस्थांनी रिफायनरीच्या सर्व्हेसाठी अधिका-यांनी आणलेल्या वस्तूंची जाळपोळ केली. ज्या वाहनातून हे...
बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी पुन्हा सर्व्हेक्षण
राजापूर:- नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द झाल्यानंतर शासन-प्रशासनाने आपली पावले बारसूकडे वळवली. नाणार विरोधाचा अनुभव प्रशासनाच्या पाठीशी असल्याने आता स्थानिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न शासन-प्रशासन...
अर्जुना धरणाचा उजवा कालवा फुटला
राजापूर:- जिल्ह्यात काल, सोमवार पासून मुसळधार पावसाने जोर धरला आहे. यामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळी झपाट्याने वाढ होत आहे. संततधार पावसामुळे दरडी कोसळण्याच्या...
राजापूर येथील बेपत्ता व्यक्तीचा आढळला मृतदेह; आत्महत्या की घातपात?
राजापूर:- शहरातील चव्हाणवाडी येथून सोमवारी रात्रीपासून बेपत्ता झालेल्या ४० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह रानतळे येथील सड्यावर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या मृत...
रस्त्यात गुरे आडवी आल्याने दोघे गंभीर जखमी
ओणी-अणुस्कुरा मार्गावरील रायपाटण खिंडीतील घटना
राजापूर:- तालुक्यातील ओणी-अणुस्कुरा मार्गावरील रायपाटणच्या खिंडीत रात्रीच्या अंधारात अचानक म्हशी आडव्या आल्याने दुचाकीचा अपघात होऊन दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना...
राजापूरात टेम्पोने दुचाकीला चिरडले; दोघांचा मृत्यू
अपघातानंतर पळणाऱ्या टेम्पोची एसटी बसला धडक
राजापूर:- गुरुवारी संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास लांजा येथे दुचाकी घसरून पावस येथील 5 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर पाचच्या...
बारसुतील आठ हजार एकर जागेची संमतीपत्रे रिफायनरीसाठी जिल्हाधिकार्यांकडे सुपूर्द
रत्नागिरी:- बारसू-धोपेश्वर पाठोपाठ नाणार परिसरातील विल्ये, तारळ, सागवे, गोठीवरेच्या ग्रामस्थांनी आठ हजार एकर जागा रिफायनरी प्रकल्पासाठी देण्याची तयारी दर्शविली आहे. त्या जागेच्या सातबारासह संमती...
तळवडे येथील बेपत्ता युवकाचा मृतदेह अर्जुना नदीत आढळला
तीन दिवसांपासून होता बेपत्ता
पाचल:- राजापूर तालुक्यातील तळवडे (बौद्धवाडी) येथील सचिन जाधव उर्फ बावा (वय ४२) या युवकाचा मृतदेह अर्जुना नदीच्या काठी पुलाजवळ गौंड चिरफळीचा...
कोंडसर येथे मासेमारीसाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू
राजापूर:- तालुक्यातील कोंडसर येथील खाडीत मासेमारीसाठी गेलेल्या दोघा पौढांचा खाडीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना रविवारी सायंकाळी घडली आहे. सोमवारी दुपारी बुडालेल्या दोघांचेही मृतदेह...
मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या अपघातात राजापुरातील तरूणाचा मृत्यू
राजापूर:- मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावरील बोरघाट येथे गुरूवारी मध्यरात्री इर्टीगा कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात मुंबईतील चार आणि राजापुरातील एक अशा 5 जणांचा मृत्यू झाला....












