सोलगाव येथे जमिनीच्या जुन्या वादातून महिलेला काठीने मारहाण

एकाच कुटुंबातील तिघांवर गुन्हा दाखल राजापूर:- तालुक्यातील सोलगाव धामापुरकरवाडी येथे जमिनीच्या जुन्या वादातून नातेवाईकांनीच एका महिलेला काठीने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली...

खेडमध्ये कत्तलीसाठी होणारी जनावरांची तस्करी रोखली

आंबडस येथे पिकअपसह तिघांना अटक खेड:- खेड तालुक्यातील आंबडस बस स्टॉपजवळ कत्तलीसाठी जनावरांची निर्दयतेने वाहतूक करणारी बोलेरो पिकअप गाडी पोलिसांनी पकडली आहे. या कारवाईत चार...

वेरळ येथे ट्रक चालकाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण

खेडमधील दोघांवर गुन्हा दाखल खेड:- खेड तालुक्यातील वेरळ येथे सर्व्हिस रोडवर गाडी थांबवून पाहणी करत असताना, 'तुम्ही आम्हाला गाडीखाली मारले असते' असा जाब विचारत दोघांनी...

राजापुरात सव्वा लाखाची गोवा बनावटीची दारू जप्त

मुद्देमालासह एकाला घेतले ताब्यात, गुन्हा दाखल राजापूर:- राजापूर पोलिसांनी शहरातील बौद्धवाडीत रविवारी सुमारे १ लाख १५ हजार ९२० रुपये गोवा बनावटीची दारू भरलेले ६७ बॉ...

जुन्या वादातून तरुणावर दगडाने हल्ला

भरणे येथील दोघांविरुद्ध गुन्हा खेड:- तालुक्यातील भरणे येथे मागील भांडणाचा राग मनात धरून एका तरुणावर दगडाने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अनिकेत...

दुकान फोडून ७६ हजाराचे साहित्य लांबवले

चिपळूण शहरातील काविळतळी येथील घटना चिपळूण:- शहरातील काविळतळी येथे असलेल्या कोयना ग्लास ॲण्ड ॲल्युमिनियम दुकान फोडून त्यातून ७६ हजार किंमतीचे ॲल्युमिनियम साहित्य चोरीस गेल्याची घटना...

कुंबळेत गांजा सेवन करणाऱ्या दोघांवर गुन्हा

मंडणगड:- तालुक्यातील कुंबळे येथे गांजांचे सेवन करताना आढळून आलेल्या दोन व्यक्तींविरोधात मंडणगड पोलीस ठाण्यात २६ डिसेंबर रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. देवजी विष्णू...

ओखा एक्सप्रेसमधून इंजिनिअरचा आयफोन लंपास

तब्बल ११ महिन्यानंतर रत्नागिरी पोलिसांकडे गुन्हा दाखल रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांचे मोबाईल आणि मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याचे सत्र थांबताना दिसत नाही. अहमदाबाद ते गोवा...

सावर्डे येथे गाडी आडवून प्रौढाला बेदम मारहाण

चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या सावर्डे वहाळफाटा येथे क्षुल्लक कारणावरून गाडी आडवून चालकाला बेदम मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. आपल्या वॅगनआर गाडीतून जाणाऱ्या एका...

रत्नागिरीत ‘झटपट श्रीमंती’च्या आमिषाने कोट्यवधींची लूट

'टीडब्लूजे'च्या फसवणुकीने जिल्हा हादरला रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन दशकांत डझनभर बोगस फायनान्स कंपन्यांनी सर्वसामान्यांना 'झटपट श्रीमंती'चे स्वप्न दाखवून कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. आता...