भावी शिक्षकांना पवित्र पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ
रत्नागिरी:- शालेय शिक्षण विभागाच्या पवित्र पोर्टलवर राज्यात आतापर्यंत एक लाख 65 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. 30 सप्टेंबरपर्यंत शिक्षक होण्यासाठी पवित्र पोर्टलवर नोंदणी करता येणार...
मत्स्य महाविद्यालय शिरगाव येथील सात विद्यार्थ्यांसह तीन प्राध्यापकांची आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी निवड
रत्नागिरी:- डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत जागतिक बँक अनुदानित व भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली संचलित राष्ट्रीय कृषी शिक्षण...
शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवर स्वप्रमाणपत्र नोंदणीची प्रक्रिया सुरू
रत्नागिरी:- राज्यातील शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी 2022 ही परीक्षा दिलेल्या उमेदवारांची पवित्र पोर्टलवर स्वप्रमाणपत्र नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. उच्च न्यायालयाच्या अंतरिम...
जिल्ह्यातील 2 हजार 130 शाळांमधील विद्यार्थी स्वच्छता मॉनिटर
रत्नागिरी:- लेटस् चेंज उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील 2 हजार 130 शाळांमधील विद्यार्थी स्वच्छता मॉनिटर होणार असून राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ...
अशैक्षणिक कामाच्या भारामुळे शिक्षक झाले बेजार
रत्नागिरी:- शिक्षण हक्क कायद्यानुसार स्पष्ट कार्यपद्धती दिलेली असतानाही जिल्हा परीषद शाळांमध्ये सावळा गोंधळ सुरू आहे. प्रत्येक सहा महीन्यात आकारिक आणि संकलित या दोनच परिक्षा...
जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी पदाला लागलेले ग्रहण सुटता सुटेना
रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात सध्या सावळा गोंधळ सुरूच आहे. शिक्षणाधिकारीपदाला लागलेले ग्रहण सुटता सुटेना असे झाले आहे. हा संगीत खुर्चीचा खेळ अजूनही सुरूच...
जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्काराची घोषणा
रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्यावतीने दिल्या जाणार्या प्राथमिक शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार यांनी पत्रकार परिषदेद्वारे जाहीर...
शिक्षक दिनी शिक्षक समिती छेडणार सामूहिक किरकोळ रजा आंदोलन
रत्नागिरी:- विद्यार्थ्यांना शिकू द्या… शिक्षकांना शिकवू द्या… अशी शिक्षकांची मागणी आहे. मात्र शासनाच्या धोरणांमुळे तसे होत नाही. यासाठी हजारो शिक्षक ५ सप्टेंबरला किरकोळ रजेवर...
अशैक्षणिक कामांमुळे शिक्षक बेजार; शिक्षण मिळत नसल्याने विद्यार्थी हैराण
रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा राज्यात दर्जेदार असल्या तरी सध्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तब्बल दोन हजार पदे रिक्त आहेत. त्यात अशैक्षणिक...
शिक्षणाचा बट्ट्याबोळ! आणखी तीनशे शिक्षक बदलीने जिल्हा सोडण्याच्या तयारीत
रत्नागिरी:- सहा महिन्यापूर्वी आंतरजिल्हा बदलीने 715 प्राथमिक शिक्षकांना जिल्हा बदलीने परजिल्ह्यात सोडण्यात आले होते. यामुळे हा विषय चांगलाच गाजला होता. आता पुन्हा हा विषय...












