Saturday, June 14, 2025
spot_img
Home शैक्षणिक

शैक्षणिक

जिल्ह्यातून १५ हजार ४१ विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी

रत्नागिरी:-  अकरावीसाठीची ऑनलाईन प्रवेश नोंदणी प्रक्रियेची मुदत गुरूवारी संपली असून अखेरच्या दिवसापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातून 15 हजार 41 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. नोंदणी झालेल्यांपैकी...

अकरावी ऑनलाइन प्रवेशाची वेबसाईट पहिल्याच दिवशी क्रॅश

रत्नागिरी:-  राज्यात अकरावी प्रवेशाची ऑनलाइन प्रक्रिया बुधवार पासून सुरू झाली आहे. सकाळी 11 वाजल्यापासून ही प्रक्रिया सुरू होण्याची अपेक्षा होती. विद्यार्थ्यांना आजपासून कॉलेज पसंतीक्रम...

जिल्ह्यातील 137 कनिष्ठ महाविद्यालये ऑनलाईन 11 वी प्रवेशासाठी सज्ज

१९ मे पासून प्रवेश प्रक्रिया; एकाच अर्जावर राज्यात कुठेही प्रवेश रत्नागिरी:- इयत्ता अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेला दि. 19 मेपासून सुरुवात होणार असून, यंदा विद्यार्थ्यांना एकाच अर्जावर राज्यातील...

दहावीच्या निकालात यंदाही कोकण बोर्डाचीच बाजी

रत्नागिरी:- माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च महिन्यात घेतलेल्या दहावीच्या परीक्षांचा निकाल आज ऑनलाइन जाहिर झाला.कोकण बोर्डाने पुन्हा एकदा आपले अव्वल स्थान कायम...

कोकण बोर्डातील दहावीच्या २७ हजार ८४१ विद्यार्थ्यांचा आज निकाल

रत्नागिरी:- इयत्ता बारावीच्या परीक्षेचा मंगळवारी १३ मे रोजी ऑनलाइन निकाल जाहीर होणार आहे. कोकण बोर्डातील २७,८४१ विद्यार्थ्यांचा निकाल घोषित होईल. यंदाही सलगपणे कोकण बोर्ड...

दहावी बोर्ड परीक्षेचा उद्या दुपारी एक वाजता निकाल

मुंबई:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल ५ मे रोजी जाहीर झाला होता. त्यानंतर दहावीचा निकाल कधी...

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेला ब्रेक

रत्नागिरी:- जिल्हा परीषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया थांबल्यामुळे परजिल्ह्यात जाणाऱ्या इच्छुकांची निराशा झाली आहे. तर आंतरजिल्हा बदलीला विरोध करणाऱ्या स्थानिकांना दिलासा मिळालेला आहे....

शाळा संच मान्यतेचा निर्णय रद्द करण्याचा ठराव

देवरुख:- संगमेश्वर तालुका शिक्षण संस्थाचालक संघाची बैठक नुकतीच शिवणे येथील दादासाहेब सरफरे विद्यालय येथे घेण्यात आली. या बैठकीत 15 मार्च 2024 चा माध्यमिक शाळा...

कोकण बोर्डाची राज्यात अव्वल येण्याची परंपरा कायम

१२ वीचा निकाल ९६.७४ टक्के रत्नागिरी:- उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या मार्च २०२५ च्या परीक्षेत कोकण बोर्डने ९६.७४ टक्के गुण मिळवून राज्यातील नऊ विभागात...

बारावी निकालात कोकण बोर्ड पुन्हा अव्वल

रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला आहे. राज्याचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. या वर्षी...