जिल्ह्यातील २०६ धाेकादायक शाळांची दुरुस्ती होणार
जिल्हा नियोजन समितीकडून साडेतीन कोटी मंजूर
रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील २०६ प्राथमिक शाळांच्या इमारती धोकादायक बनल्या असून, शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतण्याचा धोका निर्माण झाला...
कंत्राटी शिक्षकभरती रद्द निर्णयाचा पुनर्विचार करा
रत्नागिरीतील बैठकीत स्थानिक उमेदवारांची मागणी
रत्नागिरी:- शासनाने कंत्राटी शिक्षक भरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फटका जिल्ह्यातील 700 स्थानिक उमेदवारांना बसला आहे. त्यांना...
नवीन शासन अध्यादेशामुळे जिल्ह्यातील 491 शिक्षकांच्या नोकरीवर येणार गदा
पालकमंत्र्यांनी लक्ष देण्याची मागणी; शिक्षक आंदोलनाच्या पावित्र्यात
रत्नागिरी:- नवीन शासन अध्यादेशामुळे जिल्ह्यातील 491 कंत्राटी शिक्षकांच्या नोकरीवर गदा येणार आहे. आधीच चार महिने पगार न झाल्याने...
जिल्ह्यातील १ हजार ६३५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर
रत्नागिरी:- राज्य सरकारच्या समाजकल्याण विभागामार्फत अनुसुचित जाती प्रवर्ग मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व फ्रीशिप अंतर्गत अनुसुचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. सन 2023-2024 साठी 2672...
जिल्हाभरात बारावीच्या परीक्षेला शांततेत सुरुवात
रत्नागिरी:- बारावीच्या लेखी परीक्षेला मंगळवारपासून जिल्ह्यातील 61 परीक्षा केंद्रांवर प्रारंभ झाला आहे. 16 हजार 54 विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जात असून दरम्यान कॉपीमुक्त आणि...
कोकण बोर्डातून 24 हजार 542 विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा
रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इ. 12 वाया लेखी परीक्षेला आज मंगळवार 11 फेब्रुवारी फेब्रुवारी...
आरटीईची प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक
रत्नागिरी:- आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन व पारदर्शक प्रक्रिया आहे. पालकांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये, असे आवाहन शिक्षण संचालक (प्राथमिक)...
शाळा, महाविद्यालयातील सुरक्षा समित्या कागदावरच
रत्नागिरी:- शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत शिक्षण विभाग विविध उपाययोजना राबवत आहे. तरीदेखील विद्यार्थ्यांसमवेत होणार्या गैरप्रकारामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे शासन स्तरावरील उपाययोजनांची शाळा महाविद्यालय स्तरावर...
अनेक शाळा, महाविद्यालयातील सुरक्षा समित्या कागदावरच
रत्नागिरी:- शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत शिक्षण विभाग विविध उपाययोजना राबवत आहे. तरीदेखील विद्यार्थ्यांसमवेत होणार्या गैरप्रकारामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे शासन स्तरावरील उपाययोजनांची शाळा महाविद्यालय स्तरावर...
पाचवी, आठवीच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे बंधनकारक
शालेय शिक्षण धोरणात महत्वाचा बदल; एप्रिल महिन्यात होणार परीक्षा
रत्नागिरी:- राज्याच्या शालेय शिक्षण धोरणात बदलाचे वारे सुरू झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता इ....