जागुष्टे हायस्कूल येथे सायबर जागरुकता मोहीम उत्साहात संपन्न
रत्नागिरी:- गोगटे जोगळेकर कॉलेज रत्नागिरी येथील सायबर वॉरियर क्लबतर्फे आणि क्विक हिल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने "सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा" या सायबर जागरुकता...
रनपच्या केवळ सात शाळांची पटसंख्या पन्नासपेक्षा अधिक
चार शाळा बंद; सहा शाळांची पटसंख्या 20 पेक्षा कमी
रत्नागिरी:- रत्नागिरी नगरपरिषद शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या प्राथमिक शाळांमधील घटती पटसंख्या आता चिंतेचा विषय बनली आहे. नगरपरिषदेच्या...
‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ अंतर्गत एस.एस. मोबाईलमध्ये जनजागृती सत्र संपन्न
रत्नागिरी:- गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या 'सायबर वॉरियर क्लब' आणि 'क्विक हील फाऊंडेशन' यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ अभियानांतर्गत शहरातील एस. एस....
रत्नागिरीसह सहा जिल्ह्यांमध्ये कौशल्याधारित १२ महाविद्यालये
रत्नागिरी:- बदलत्या रोजगाराच्या संधी आणि उद्योगविश्वाच्या गरजा लक्षात घेऊन मुंबई विद्यापीठाने आता कौशल्याधारित महाविद्यालये सुरू करण्यावर भर दिला आहे. त्यानुसार विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सहा...
कोकण बोर्डाचा १० वी, १२ वी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर
१२ वीचा २०.९०%, तर १० वीचा १२.२६% निकाल
रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या कोकण विभागीय मंडळाचा इयत्ता १० वी...
जि.प. शाळा निरुळ नं. २ च्या विद्यार्थिनींचे परीक्षेत दिमाखदार यश
कमी पटसंख्या, पण यशाचा मोठा टप्पा
रत्नागिरी:- नुकत्याच पार पडलेल्या 'मंथन' राज्यस्तरीय परीक्षेत जिल्हा परिषद शाळा निरुळ नंबर २ (ठिकवाडी) येथील दोन गुणवंत विद्यार्थिनींनी आपल्या...
रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारी सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी
जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय
रत्नागिरी:- हवामान विभागाने वर्तवलेला 'ऑरेंज अलर्ट' आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली पूरस्थिती लक्षात घेता, रत्नागिरी जिल्हयातील सर्व...
दामले विद्यालयाची शिष्यवृत्ती परीक्षेत बाजी; २१ विद्यार्थी गुणवत्ता यादीत, स्पृहा जोशी जिल्ह्यात प्रथम
रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता ५ वी आणि ८ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये रत्नागिरी शहरातील नगर परिषद शाळा क्रमांक...
जिल्ह्यात ८० हजार पाठ्यपुस्तकांची प्रतीक्षा
सहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
रत्नागिरी:- शैक्षणिक वर्ष सुरू होऊन तब्बल दहा दिवस उलटले तरी रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांच्या हाती अद्याप पाठ्यपुस्तके पोहोचलेली नाहीत. जिल्ह्याला सुमारे...
जि. प. शाळा पुन्हा दुपारच्या सत्रात सुरु
रत्नागिरी:- जिल्ह्यात पावसाने दडी दिल्यामुळे प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत होता. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा सकाळी १० ते सायंकाळी ५ ऐवजी सकाळी...












