सर्पदंशाने गोळप येथील प्रौढाचा मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील गोळप-तोरस्करवाडी येथील प्रौढाचा सर्पदंशाने मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी 2.30 वा.सुमारास घडली. नरेश शंकर आंबेकर (53, रा.गोळप- तोरस्करवाडी, रत्नागिरी) असे सर्पदंशाने मृत्यू...

जि. प. व पं. स. निवडणूक अंतिम प्रभाग रचना अधिसूचना प्रसिध्द

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना अधिसूचना आज, दि. २२ ऑगस्ट २०२५ रोजी जाहीर करण्यात आली आहे. शासनाच्या...

गोहत्या विरोधातील आंदोलन प्रकरणी २८ जणांची निर्दोष मुक्तता

रत्नागिरी:- गेल्या वर्षी रत्नागिरी येथे झालेल्या गोहत्या विरोधातील आंदोलन प्रकरणी दाखल खटल्यात आमदार निलेश राणे, माजी आमदार बाळ माने, माजी जिल्हा अध्यक्ष सचिन वहाळकर,...

रत्नसागर रिसॉर्ट प्रकरणी जिल्हा प्रशासनाला पुन्हा मुदतवाढ

रत्नागिरी:- शहरानजीकच्या रत्नसागर रिसॉर्ट प्रकरणात जिल्हा न्यायालयाने आता २४ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला पुढील चार आठवड्यात प्रतिज्ञापत्र...

गणेशोत्सवात कोकणातील गणेशभक्तांना टोलमाफी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय रत्नागिरी:- यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. २३ ऑगस्ट ते ८...

उतारातील ट्रेलर पुढे सरकून दोन वाहनांना धडकला

रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे उतारात उभा केलेला ट्रेलर अचानकपणे पुढे गेल्याने त्याची धडक बसून दोन वाहनांचे नुकसान झाले. ही घटना रविवार 17 ऑगस्ट...

महामार्गावर टँकरमधून एलपीजी गॅस ओव्हर फ्लो

रत्नागिरी:- मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान चरवेली ते कापडगाव दरम्यान जयगड ते कर्नाटक जाणाऱ्या एलपीजी गॅस टँकरमधून अचानक गॅस गळती...

जिल्ह्यात मुसळधार पावसाने ६ कोटींचे नुकसान

जोर ओसरला; घरे, दुकाने व सार्वजनिक मालमत्तांची हानी रत्नागिरी:- जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेला पावसाचा जोर ओसरला आहे. चिपळूण, खेड, राजापूर, रत्नागिरीतील नद्यांच्या पुराचे...

आंजर्लेसह वेळास समुद्रकिनारे जैवविविधता वारसा स्थळ घोषित करणार

वारसा स्थळ घोषित केल्यास जैवविविधता ऱ्हास रोखण्यास मदत –जिल्हाधिकारी रत्नागिरी:- जैवविविधता ही पर्यावरणीय सुरक्षा व मानवी कल्याणाशी निगडीत असल्याने या स्थळांची नोंद घेऊन, त्या स्थळांना...

जिल्ह्यात तीन दिवस मद्यविक्री राहणार बंद

रत्नागिरी:- गणेशोत्सव काळात तीन दिवस जिल्ह्यात मद्यविक्री बंद राहणार आहे, असे आदेश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले आहेत. २७ ऑगस्ट रोजी श्री गणेश चतुर्थी,...