तिहेरी हत्याकांड; आणखी एका पोलिसाच्या निलंबनाचा प्रस्ताव

रत्नागिरी:- तिहेरी हत्याकांड प्रकरणी जयगड पोलिस ठाण्यातील आणखी एक पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्याबाबत जिल्हा पोलिस दलाने प्रस्ताव दिला आहे. संबंधित कर्मचारी वाहतुक शाखेत बदली...

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, नाहीतर खुर्च्या खाली करा

रत्नागिरीत आंबा उत्पादकांकडून जोरदार आंदोलन रत्नागिरी:- कोकणातील आंबा बागायतदार शेतकरी 2015 सालापासून निसर्गाच्या अवकृपेमुळे अडचणीत आला आहे. पण या शेतकऱ्यांना शासनाने कर्जमाफी बाबत निर्णय घेणे...

स्मार्ट मीटरच्या नावाखाली जिल्ह्यात 180 कोटींचा भ्रष्टाचार

शिवसेना उबाठाकडून महावितरणवर दणदणीत मोर्चा रत्नागिरी:- स्मार्ट वीज मीटर हा सर्वसामान्य ग्राहकांना लुबाडण्याचे षडयंत्र असून या मीटरमुळे बिलांमध्ये कमीतकमी पाचशे रुपयांनी वाढ झाल्याने जिल्ह्यात वर्षाला...

कोतवडे येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका

रत्नागिरी:- तालुक्यातील कोतवडे बौद्धवाडी येथे सार्वजनिक विहिरीत पडलेल्या एका बिबट्याची आज वनविभाग आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने यशस्वी सुटका करण्यात आली. सकाळी साडेसात वाजता ही...

रत्नागिरीतील विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात

रत्नागिरी:- जिल्ह्यातील प्रवाशांना मुंबईत एका तासात पोहचणे शक्य होणार आहे. रत्नागिरी ते मुंबई असा ३२६ किलोमीटरचा प्रवास केवळ हवाई प्रवाशी वाहतुकीने एका तासात पूर्ण...

जिल्ह्यातील १६,१८५ रेशनकार्डधारकांचे धान्य वितरण बंद

रत्नागिरी:- ऐन सणासुदीच्या तोंडावरच रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या पुरवठा विभागाने रेशन कार्ड धारकांना मोठा दणका दिला आहे. केवायसी न केलेल्या व सलग सहा महिने धान्याची...

गोळपधार येथे अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रकचालकाला शिक्षा

रत्नागिरी:- रत्नागिरी-पावस मार्गावरील गोळप धार येथे अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालकाला न्यायालयाने २ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ६ दिवस साध्या कारावासाची...

८१९ ग्रामपंचायतीत होणार महा ई सेवा केंद्र

रत्नागिरी:- ग्रामविकास विभागाने सूचना दिल्याप्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायतीत आता महा ई सेवा केंद्र सुरू होणार आहे. नागरिकांना दाखले, उतारे यासह अनेक सेवा आपापल्या गावामध्ये मिळणे...

कोमसापच्या अध्यक्षपदी नमिता कीर यांची फेरनिवड

नूतन केंद्रीय कार्यकारिणी जाहीर : उद्योगमंत्री, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, अनुप कर्णिक विश्वस्त मंडळावर रत्नागिरी:- कोकण मराठी साहित्य परिषदेच्या नव्या केंद्रीय कार्यकारिणीची निवड सन...

गणपतीपुळे येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका

रत्नागिरी:- येथील रामरोडवरील भगवती नगर परिसरात एका विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाच्या पथकाने तत्परतेने आणि सुरक्षितरित्या बाहेर काढले. सुमारे दीड तासाच्या बचावकार्यानंतर हा बिबट्या सुस्थितीत...