वादळाचा मोठा फटका; साडेतीनशे घरांसह गोठे, इमारतीचं नुकसान
नुकसानीचा आकडा 50 लाखांहून अधिक,महावितरणला 80 लाखांचा फटका
रत्नागिरी:- वादळासह काल पडलेल्या मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला मोठा तडाखा बसला आहे. सहा तालुक्यातील साडेतीनशे घरांसह गोठे,...
नाचणे येथे जीवन प्राधिकरणाचे पाईप आगीत भस्मसात
लाखो रुपयांचे नुकसान, सलग दुसरी घटना
रत्नागिरी:- रत्नागिरी शहराजवळ असलेल्या नाचणे येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या आवारात शनिवारी सकाळी अचानक भीषण आग लागली. या आगीत...
करबुडे बौद्धवाडीला वादळाचा मोठा तडाखा
सहा घरांचे नुकसान, वीजपुरवठा खंडित
रत्नागिरी:- तालुक्यात शनिवारी सायंकाळी धडकलेल्या वादळाने करबुडे येथील बौद्धवाडीला मोठा तडाखा दिला. अचानक सुटलेल्या प्रचंड वेगाच्या वाऱ्यांमुळे आणि धुळीच्या वादळामुळे...
रत्नागिरीला अवकाळी पावसाचा तडाखा; तापमानात मोठी घट
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावत नागरिकांना अक्षरशः धडकी भरवली. शनिवारी दुपारी सुमारे चार वाजल्यापासून दमदार पावसाला सुरुवात झाली. विजांच्या...
रत्नागिरीत धडकले धुळीचे वादळ!
गावागावातील बत्ती गुल; आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान
रत्नागिरी:- रत्नागिरीत शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास धुळीचे वादळ धडकले. सायंकाळी अचानक हवामानात बदल झाला आणि अवघ्या काही...
जिल्ह्यात दारूबंदी, जुगार कायद्यांतर्गत चौघांवर गुन्हे दाखल
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने जिल्ह्याच्या विविध भागांत अवैध धंद्यांविरुद्ध धडक मोहीम राबवली आहे. यामध्ये खेडशी, राजापूर, संगमेश्वर आणि दापोली परिसरात दारूबंदी आणि जुगार...
रत्नागिरीत सीएनजीचा प्रचंड तुटवडा; वाहनांच्या लांबच लांब रांगा
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सीएनजी इंधनाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, वाढत्या मागणीमुळे वाहनचालकांना भीषण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील रत्नागिरी...
जिल्ह्यात ४९ धरणांत केवळ ४३ टक्के पाणी
दापोली, खेड, लांजा तालुक्यात तीव्र टंचाई
रत्नागिरी:- जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढत असतानाच जिल्ह्यातील लघु आणि मध्यम पाटबंधारे प्रकल्पांमधील पाणीसाठ्याने तळ गाठायला सुरुवात केली असून, ३०...
सेवानिवृत्त शिक्षक-अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ‘स्वाभिमानी’चे मुख्यमंत्र्यांना साकडे
रत्नागिरी:- सेवानिवृत्त शिक्षक आणि अधिकाऱ्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे राज्य सरकारने तातडीने लक्ष देऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी सेवानिवृत्त शिक्षक व...
गोळप येथे आजारपणाला कंटाळून प्रौढाची गळफास लावून आत्महत्या
रत्नागिरी:- तालुक्यातील गोळप येथे एका ५६ वर्षीय प्रौढाने दीर्घकालीन आजारपणाला कंटाळून राहत्या घरी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली आहे....












