कोयनेच्या पात्रातून पुन्हा जागृत झाला इतिहास

पाण्याखालील भग्न मंदिरे आणि विस्थापनाच्या वेदना उघड्यावर रत्नागिरी:- कोयना कोरडी झाली आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील जुन्या गावाचा इतिहास, श्रद्धा, संस्कृती आणि विस्थापनाच्या वेदना आजही भग्न...

जिल्हाभरात पावसाची संततधार कायम, पुढील तीन दिवस यलो अलर्ट 

रत्नागिरी:- मान्सून सक्रिय झाल्याने संपूर्ण कोकण किनारपट्टीसह रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर लक्षणीय वाढला आहे. बुधवारी देखील जिल्ह्यात पावसाचा जोर कायम होता. या दरम्यान मेघगर्जना...

मारुती मंदिर परिसरातील लॉजवर तरुणाची आत्महत्या

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर परिसरातील लॉजमध्ये एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आकाश दिलीप लोखंडे (वय ३४, रा....

मिनी मंत्रालयाचा कारभार प्रभारींच्या खांद्यावर

जिल्हा परिषदेतील अनेक महत्वाची पदे रिक्त रत्नागिरी:- जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाची संपूर्ण धुरा वाहणाऱ्या रत्नागिरी जिल्हा परिषदेला सध्या तीव्र प्रशासकीय पोकळीचे ग्रहण लागले आहे. विकासकामांचे नियोजन...

शीळ धरणाच्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ

रत्नागिरी शहरावरील पाणी संकट दूर रत्नागिरी:- रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य स्त्रोतातून अत्यंत दिलासादायक वृत्त समोर आले आहे. जिल्ह्यात सोमवार आणि मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे...

टायरने भरलेल्या ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील घटना रत्नागिरी:- कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील आवळी फाटा येथे बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास टायरने भरलेल्या आयशर ट्रकला भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने...

पहिल्याच पावसाने रत्नागिरी शहरात उडवली दाणादाण

मधला फगवठार येथे संरक्षक भिंत कोसळली;शहरातील अनेक भागात पाणीच पाणी रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात सोमवारी रात्रीपासून कोसळलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण शहराला चांगलंच झोडपून काढलं. मान्सून सक्रिय...

खेडशी येथे विवाहितेच्या अपघाती मृत्यूप्रकरणी डंपर चालकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- हातखंबा-रत्नागिरी मार्गावर खेडशी नाक्याजवळ झालेल्या भीषण अपघातात एका तरुण विवाहित महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. २२ जून रोजी सकाळी ११.५० च्या सुमारास ही...

शिरगाव-गडगेवाडी येथे रस्त्यावर झाड कोसळले; रत्नागिरी- गणपतीपुळे मार्ग ठप्प

रत्नागिरी:- सोमवारपासून सुरू झालेल्या वादळी पावसाने जिल्ह्यात अक्षरशः दाणादाण उडवली आहे. वादळी वाऱ्यांनी अनेक भागात पडझड झाली असून मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी...

जयगड प्रादेशिक नळपाणी योजनेच्या कंत्राटी कामगारांचे जिल्हा परिषदेच्या दारात धरणे आंदोलन

रत्नागिरी:- जयगड प्रादेशिक नळपाणी योजनेच्या कंत्राटी कामगारांनी सोमवारी अखेर प्रशासकीय दडपशाही आणि ठेकेदाराच्या मनमानीविरोधात थेट रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या दारात बेमुदत धरणे आंदोलन छेडले. रविवारी...