रत्नागिरीत माथाडी कामगार आक्रमक; दोन दिवसांचे धरणे आंदोलन
रत्नागिरी:- शासकीय धान्य गोदामांमध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या माथाडी कामगारांच्या रोजगारावर गदा आणणाऱ्या शासन निर्णयाविरोधात राज्यभरात आंदोलनाची ठिणगी पडली असून रत्नागिरी जिल्ह्यातही माथाडी कामगार...
रत्नागिरी नगर पालिकेचा कारभार उधारीवर
१५ कोटींची देणी ; सर्वाधिक थकबाकी पाणी विभागाची
रत्नागिरी:- सुमारे २८ कोटींची आलिशान इमारत बांधणाऱ्या रत्नागिरी पालिकेचा आर्थिक कारभार उधारीवर सुरू असल्याची धक्कादायक माहिती पुढे...
रत्नागिरी वरची आळी येथील ओंकार ॲग्रोटेक दुकानाला आग
प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला; अग्निरोधक सिलिंडरच्या मदतीने आग आटोक्यात
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात रविवारी एकीकडे मुसळधार पाऊस सुरू असतानाच दुसरीकडे शहरातील वरची आळी परिसरातील ओंकार ॲग्रोटेक या...
गोळप येथे टेम्पोची रिक्षाला धडक; रिक्षा चालक जखमी
रत्नागिरी:- जैतापूरहून रत्नागिरीकडे येणाऱ्या रिक्षाला गोळप चढावात टेम्पोची धडक लागून अपघात झाला. या अपघातामध्ये रिक्षा चालक जखमी झाला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले...
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा पाऊणेदोनशे कोटींचा विकास निधी अद्यापही अखर्चित
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा पंधराव्या वित्त आयोगाचा तब्बल पाऊणेदोनशे कोटी रुपयांचा निधी अद्यापही अखर्चित राहिल्याची धक्कादायक माहिती समोर...
अखेर ‘जीवन प्राधिकरण’च्या निवृत्तीधारकांची पेन्शन जमा
दोन महिन्यांपासून रखडली होती पेन्शन
रत्नागिरी:- महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातील पेन्शन गेल्या दोन महिन्यांपासून रखडल्याने निवृत्तीधारक मेटाकुटीस आले होते. विभागाच्या वरिष्ठ कार्यालयातून पेन्शनबाबत कोणतीच माहिती...
जिल्ह्यात पहाटेपासून मुसळधार पावसाची हजेरी
उकाड्यापासून दिलासा, पण आंबा बागायतदार चिंतेत
रत्नागिरी:- जिल्ह्यात आज पहाटेपासूनच हवामानात अचानक बदल होऊन रत्नागिरी शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या काही...
आस्थापनांना ‘पॉश’ अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे बंधनकारक
रत्नागिरी:- गेल्या काही दिवसांत विविध खासगी कार्यालये आणि कंपन्यांमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 'पॉश' कायद्याची संपूर्ण राज्यात...
महावितरणच्या पोलवर विजेचा धक्का लागून कर्मचाऱ्याचा मृत्यू
मंडणगड:- तालुक्यातील कुंबळे येथे महावितरणच्या विजेच्या खांबावर काम करत असताना अचानक 'रिटर्न शॉक' लागल्याने एका २५ वर्षीय तरुण वायरमनचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. उरण...
‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’तून जिल्ह्यात 109 रुग्णांना थेट लाभ
75 लाख 90 हजारांचा निधी वितरित
रत्नागिरी:- गंभीर आजारपण आणि उपचाराच्या वाढत्या खर्चामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील शेकडो गरजू रुग्णांसाठी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ योजना...












