महामार्ग कामाबाबत आंदोलन केल्याप्रकरणी मुन्ना देसाई, पर्शुराम कदमांसह तिघांवर गुन्हा

रत्नागिरी:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील निवळी तिठा येथे पुलाचे काम, सर्व्हिस रोड आणि बोगद्याच्या विविध मागण्यांसाठी जमाव जमवून आंदोलन करणे माजी सभापती पर्शुराम कदम यांच्यासह...

रत्नागिरी पोलिसांचे ‘ रेड अँप’: गुन्हे तपासासाठी एआय तंत्रज्ञानाचा ‘डिजिटल’ वॉरंट

रत्नागिरी:- गुन्हेगारांचा शोध घेणे असो वा बेपत्ता व्यक्तींची ओळख पटवणे, आता रत्नागिरी जिल्हा पोलीस अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने गुन्हेगारांच्या एक पाऊल पुढे राहिले आहेत. रत्नागिरी...

रत्नागिरीतील छोटी हॉटेल्स, मेस बंद; हॉटेल व्यवसायावरही मोठा परिणाम

रत्नागिरी:- रत्नागिरी शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. या संकटामुळे छोटी हॉटेल्स आणि मेस जवळजवळ बंद...

आंब्याच्या बागेत रखवाली करणाऱ्या तरुणाची आत्महत्या

रत्नागिरी:- आंब्याच्या बागेत टॉवेल सारख्या कपड्याने गळफास घेतलेल्या तरुणाला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद-खंडाळा येथे दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित...

रत्नागिरी नगरपालिकेत ‘मंजूर-नामंजूर’ विषयांचा खेळ

प्रशासकीय नियमांची ‘जलेबी’ कोणासाठी?, मिलिंद कीर यांचा गंभीर आरोप रत्नागिरी:- रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार सध्या ‘मंजूर-नामंजूर आणि पुन्हा मंजूर’ अशा विचित्र चक्रात अडकल्याचा गंभीर आरोप माजी...

रत्नागिरीत पेट्रोलसाठी पुन्हा रांगा; पुरवठा विस्कळीत झाल्याने टंचाई

रत्नागिरी:- जिल्ह्यात सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या टंचाईबाबत कमालीची चर्चा सुरू असून, या गोंधळामागे प्रत्यक्षात राष्ट्रीय स्तरावर इंधनाचा अभाव नसून 'तांत्रिक' आणि 'धोरणात्मक' कारणे असल्याचे...

चक्कर येऊन पडल्याने निरुळ येथील वृद्धाचा मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील निरुळ, तेलीवाडी येथील एका ७० वर्षीय वृद्धाचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सुरेश पांडुरंग सकपाळ (वय ७०) असे मयत वृद्धाचे...

जे.के. फाईल बसस्टॉपजवळ ‘हिट अँड रन’

अज्ञात कारच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण जखमी रत्नागिरी:- शहरातील मिऱ्या-नागपूर हायवेवर जे.के. फाईल बसस्टॉपजवळ एका अज्ञात पांढऱ्या रंगाच्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार...

घराचे स्वप्न महागले; युद्धामुळे लोखंडीसळ्या अन् सिमेंटच्या किंमतीत मोठी वाढ

रत्नागिरी:- मागील काही दिवसांपासून मध्य पूर्वेत मोठा तणाव सुरू आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ले सुरू केले असून या हल्ल्यात इराणचे मोठे नुकसान झाले...

जिल्ह्याच्या आंबा उत्पादनात तब्बल 80 ते 90 टक्क्यांची घट

कोकण कृषी विद्यापीठाचा अहवाल रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा आणि काजू बागायतदारांसमोर यावर्षी हवामान बदलामुळे मोठे संकट उभे राहिले असून, उत्पादनात प्रचंड घट होण्याची भीती कृषी...