सर्व सामान्यांचे प्रश्न स्थानिक स्तरावरच सुटायला हवेत: जिल्हाधिकारी
रत्नागिरी:- लोकशाही दिनामध्ये बहुतांशी प्रश्न हे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाशी निगडीत असतात. हे प्रश्न तक्रारदार आणि संबंधित अधिकारी यांना आजच बोलावून घेवून तातडीने निकालात काढावेत....
महामार्गाच्या कामामुळे पन्हाळा ते हातखंब्यापर्यंत भूस्खलनाची भीती
रत्नागिरी:- रत्नागिरी-नागपूर महामार्गासाठी पन्हाळा ते हातखंबा या गावांच्या दरम्यान होत असलेल्या डोंगरांच्या खोदाईमुळे भविष्यात या भागातील गावे आणि वाड्या-वस्त्यांना कायमस्वरूपी भूस्खलनाच्या छायेत राहावे लागण्याची...
मालमत्ता विक्रीत रोख व्यवहारावर आयकर खात्याचे लक्ष
रत्नागिरी:- राहते घर, सदनिका, जमीन आदी स्थावर मालमत्तेच्या खरेदी-विक्री व्यवहारांवर नजर ठेवण्याचे आयकर विभागाने ठरवले आहे. मालमत्तेच्या दस्त नोंदणीच्यावेळी २ लाखांपेक्षा अधिक रकमेचा मोबदला...
आठ वर्षात ७२ हजार जणांनी केला तंबाखूचा त्याग
३७५ आरोग्य शिबिरे, २३,४०४ जणांची तपासणी
रत्नागिरी:- जिल्हा शासकीय रुग्णालयात २०१७ पासून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये आतापर्यंत...
ग्रीनफिल्ड महामार्ग ठरणार गेमचेंजर: उपमुख्यमंत्री शिंदे
रत्नागिरी:- मुंबई गोवा महामार्ग लवकरच पूर्ण होण्यासाठी शासन प्रयत्नशील असून सागरी महामार्गावर नऊ खाडीपूल मंजूर झाले आहेत. मुंबई ते सिंधुदूर्ग ग्रीनफिल्ड मार्गाचा डिपीआरचे काम...
राजापूर मुख्याधिकारीपदी तुषार बाबर यांची नियुक्ती
दोन अधिकाऱ्यांची बदली; विद्युत विभागाला मिळाला अभियंता
रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेतून बदली होवून गेलेल्या मुख्याधिकारी तुषार बाबर यांना राजापूर नगर परिषद मुख्याधिकारीपदी नियुक्ती मिळाली आहे....
कोंडओझरे येथील ९० टक्के भाजलेल्या वृद्धाचा मृत्यू
रत्नागिरी:- कोंडओझरे (ता. संगमेश्वर) येथील वृद्धाने आजाराला कंटाळून स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान...
शीळ धरण भरल्याने सोमवारीही होणार पाणीपुरवठा
रत्नागिरी:- रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारे शीळ धरण पूर्ण क्षमतेने भरुन ओसंडून वाहू लागले आहे. त्यामुळे रत्नागिरी शहराला आता प्रत्येक सोमवारी पाणीपुरवठा होणार असल्याची न.प.चे...
कॅलिफोर्नियापेक्षा कोकण सरस करु: पालकमंत्री डॉ. सामंत
कोकण विभागस्तरीय दोन दिवशीय पत्रकार कार्यशाळेचे उद्घाटन
रत्नागिरी:- कोकण हा निसर्ग सौंदर्याने आणि विविधतेने नटलेला आहॆ. कोकणातील विकासाला राज्य शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असल्याने, मोठ्या...
जयगड-तवसाळ समुद्री मार्ग ‘केबलस्टेड’ ब्रिजने जोडणार
रत्नागिरी:- पर्यटकांना प्रवाशांना आता जयगड ते गुहागर हे अंतर कापणे अधिक सोयीस्कर होणार आहे. कोकणातून महाबळेश्वर पाठोपाठ आता जयगड ते तवसाळ हा समुद्री मार्ग...












