सागरी महामार्गासाठी काळबादेवीत सीमांकन दाखवण्याची प्रक्रिया पूर्ण
लवकरच भूसंपादन होऊन पुलांच्या कामाला सुरुवात
रत्नागिरी:- समुद्री महामार्गादरम्यान रत्नागिरी समुद्रकिनारी होणाऱ्या पुलांसाठी भूसंपादन प्रक्रियेपूर्वी ग्रामस्थांना सीमांकन दाखवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर जयगड परिसरातील...
कोकण रेल्वेगाड्यांचा वेग आजपासून मंदावणार
खेड:- कोकण मार्गावर पावसाळी वेळापत्रकाचे आज १५ जूनपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यामुळे २० ऑक्टोबरपर्यंत रेल्वेगाड्यांचा वेग मंदावणार असून प्रवाशांना विलंबाचा प्रवास करावा लागणार...
पावस पंचक्रोशीत ढगफुटी सदृश्य पाऊस; गोळप येथे दरड कोसळली, पावस बाजारपेठेत पाणी भरले
पावस:- पावस पंचक्रोशीला शुक्रवारी रात्रीपासून जोरदार पावसाने झोडपून काढले. मोठ्या प्रमाणात ढगफुटी सारखा पाऊस कोसळत होता. त्यामुळे पावस बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी भरल्याने...
रत्नदुर्ग किल्ल्याच्या बुरुजाला अनधिकृत बांधकामांचा विळखा
रत्नागिरी:- रत्नागिरीतील प्रसिद्ध रत्नदुर्ग किल्ल्याचा टेहळणी बुरुज पेठकिल्ला येथील समुद्रात आहे. या बुरुजाच्या अवतीभवती झालेल्या अनधिकृत बांधकामाविरुद्ध स्थानिक रहिवाशांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. हे...
आडिवरेत ढगफुटीसदृश्य पाऊस; महाकाली मंदिरात पुराचे पाणी
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध आडिवरे येथील महाकाली मंदिराला रात्री झालेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे. शुक्रवारी रात्री आडिवरे परिसरात मेघगर्जनेसह ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळल्याने...
फणसोप येथील दुचाकी अपघातात देवरुखातील तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी:- पावस मार्गावरून वायंगणी येथून रत्नागिरीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराची गाडी घसरून झालेल्या अपघातात तरुणाचा उपचारादरम्यान कोल्हापूर येथे मृत्यू झाला. सिद्धेश संदीप पर्शुराम (24, देवरूख,...
रत्नागिरीत मनसेचा नगरपरिषदेवर धडक मोर्चा
रत्नागिरी:- रत्नागिरी नगरपरिषद प्रशासनाच्या बेफिकी आणि निष्क्रीय कारभाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज ‘गैरकारभाराची वरात’ नामक धडक मोर्चा काढण्यात आला. दुपारी १ वाजता नगरपरिषदेसमोर...
रत्नागिरीत सागरी रो-रो सेवा सुरू करण्यासाठी भगवती, जयगडची पाहणी
रत्नागिरी:- मांडवा, माझगाव ते रत्नागिरी, मालवण सागरी रो रो सेवा सुरू करण्याची घोषणा मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी नुकतीच केली. जलवाहतुकीचा...
महावितरणचा कारभार न सुधारल्यास ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा
रत्नागिरी:- जिल्ह्यात वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा, ग्राहकांना न विचारता जबरदस्तीने घरोघरी बसविण्यात येणाऱ्या स्मार्ट वीजमीटर आदी समस्यांचा जाब विचारण्यासाठी ठाकरे शिवसेनेने येथील महावितरणाच्या...
रत्नागिरीतील वृद्धाचा कोरोनाने कोल्हापूर सीपीआरमध्ये मृत्यू
कोल्हापूर:- जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या तीनवर गेली असून, रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील बेलारी येथील ६५ वर्षीय व्यक्तीचा येथील सीपीआर रुग्णालयात मृत्यू झाला आहे. आतापर्यंत...












