शीळ धरण भरल्याने सोमवारीही होणार पाणीपुरवठा
रत्नागिरी:- रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारे शीळ धरण पूर्ण क्षमतेने भरुन ओसंडून वाहू लागले आहे. त्यामुळे रत्नागिरी शहराला आता प्रत्येक सोमवारी पाणीपुरवठा होणार असल्याची न.प.चे...
कॅलिफोर्नियापेक्षा कोकण सरस करु: पालकमंत्री डॉ. सामंत
कोकण विभागस्तरीय दोन दिवशीय पत्रकार कार्यशाळेचे उद्घाटन
रत्नागिरी:- कोकण हा निसर्ग सौंदर्याने आणि विविधतेने नटलेला आहॆ. कोकणातील विकासाला राज्य शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असल्याने, मोठ्या...
जयगड-तवसाळ समुद्री मार्ग ‘केबलस्टेड’ ब्रिजने जोडणार
रत्नागिरी:- पर्यटकांना प्रवाशांना आता जयगड ते गुहागर हे अंतर कापणे अधिक सोयीस्कर होणार आहे. कोकणातून महाबळेश्वर पाठोपाठ आता जयगड ते तवसाळ हा समुद्री मार्ग...
जिल्हा पोलिस दलातील २५८ जणांच्या बदल्यांचे आदेश
रत्नागिरी:- अधीक्षक नितीन बगाटे यांनी पोलीस दलातील विविध संवर्गातील एकाचवेळी तब्बल २५८ बदल्या त्यामध्ये १२ जणांच्या जिल्ह्याबाहेर बदली करण्यात आली आहे.
नुकताच जिल्ह्याचा पोलीस स्वीकारलेल्या...
रत्नागिरीच्या पठारावर दुर्मिळ ‘तणमोर’ पक्षाचे दर्शन
जगात उरलेत केवळ ७०० पक्षी
रत्नागिरी:- जागतिक स्तरावर 'अत्यंत धोक्यात' (क्रिटीकली एंडेंजर्ड) म्हणून नोंदणी असलेल्या 'तणमोर' पक्षाचे रत्नागिरी जिल्ह्यातील एका पठारावर सोमवारी, २६ मे रोजी...
एनडीआरएफचा तळ रत्नागिरीत करण्यासाठी प्रस्ताव करा
आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकित ना. सामंत यांच्या सूचना
रत्नागिरी:- पालकमंत्री डॉ.उदय सामंत यांनी तब्बल 2 तास अतिशय सूक्ष्मपणे आपत्ती व्यवस्थापनची आढावा बैठक घेतली. एनडीआरएफचा कायमस्वरुपी...
रेल्वेत खाद्यपदार्थ विकणाऱ्या सात जणांना दंडाची शिक्षा
रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वेत विनापरवाना खाद्यपदार्थ विकणाऱ्या सात जणांना न्यायालयाने १ हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास एक महिना कारावास...
फणसाच्या झाडावरून पडून तरुण गंभीर जखमी
रत्नागिरी:- वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत फणस खरेदी करण्यासाठी आलेल्या पनवेल येथील तरुण फणसाच्या झाडावरुन पडला. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल...
जिल्ह्यातील सात धरणे ओव्हरफ्लो
मे महिन्यातच 68 धरणांपैकी 7 धरणं 100 टक्के भरली
रत्नागिरी:- पूर्व मोसमी जोरदार पावसाने आणि त्यालागोलाग आलेल्या मोसमी पावसाच्या दमदार आगमनाने रत्नागिरी जिल्ह्याला पाणीदार केले...
रत्नागिरीत 15 दिवसात 960 कुत्र्यांची नसबंदी
रत्नागिरी:- शहरातील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव कमी करण्यासाठी पालिकेने पुन्हा कुत्र्यांच्या नसबंदी आणि लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये 15 दिवसांच्या टप्प्यात शहरातील...












