हरचिरी धरणाचे ९५ टक्के काम पूर्ण
धरणामुळे वाढणार १५९ दशलक्ष लिटर पाणीसाठा; १३ कोटी ७ लाखांचा प्रकल्प
रत्नागिरी:- उद्योगांसाठी आणि शहरानजीकच्या गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला तालुक्यातील हरचिरी एमआयडीसी पाणीपुरवठा योजनेतील...
सात महिन्यात शहर पोलीस स्थानकाला मिळाले नवे पोलिस निरीक्षक
रत्नागिरी:- रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाला अवघ्या सात महिन्यात नवीन पोलीस निरीक्षक मिळाले आहेत. शहर पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षक पदावर आता विवेक पाटील यांनी नियुक्ती...
उंडीत मासेमारी करताना प्रौढाचा बुडून मृत्यू
रत्नागिरी:- तालुक्यातील उंडी येथे मासेमारी करताना बुडून प्रौढांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास समोर आली. अरुण गणपत गावणकर (५६, रा....
परटवणे रस्त्यावर वाहनाच्या ठोकरीत गाय मृत
अज्ञात दोन चालकाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- शहरातील साळवी स्टॉप ते परटवणे रस्त्यावर चिंतामणी हॉस्पिटल जवळ अज्ञात चालकाने गायीला धडक देऊन अपघात केला. यामध्ये गाय मृत झाली....
स्वच्छ बसस्थानक अभियानात रत्नागिरी जिल्हा अग्रस्थानी
रत्नागिरी:- "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान" अंतर्गत जानेवारी ते मार्च २०२५ या कालावधीत घेण्यात आलेल्या त्रैमासिक सर्वेक्षण अहवालात रत्नागिरी जिल्ह्याने मुंबई प्रदेशात...
नरबे फाटा येथे ट्रक- टेम्पोत भीषण अपघात; तिघे जखमी
रत्नागिरी:- नरबे फाटा परिसरात मंगळवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ट्रक आणि टेम्पो यांच्यात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत टेम्पोमधील तिघे जण जखमी झाले असून,...
रत्नागिरी शहरात वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
रत्नागिरी:- शिरगाव ते साखरतर रोडवर, शिरगाव मुस्लीमवाडा येथील मुजावर किराणा दुकानासमोर १३ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी फैसल दाऊद मुजावर...
साळवी स्टॉप येथे रस्त्यावर घसरून पडल्याने तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी:- साळवी स्टॉप, रत्नागिरी येथील रस्ता कामाच्या ठिकाणी पाय घसरून पडल्याने डोक्याला दुखापत होऊन काशीनाथ कल्लाप्पा जोगळेश्वर (वय ४०, रा. साळवी स्टॉप, रत्नागिरी) यांचा...
वाटद एमआयडीसी विरोधात जनआक्रोश सभा
सर्वोच्च न्यायालयाचे वकील असीम सरोदे लावणार हजेरी
रत्नागिरी:- कोकणातील प्रस्तावित वाटद एमआयडीसी आणि विनाशकारी प्रकल्पांविरोधात स्थानिकांचा विरोध अधिक तीव्र झाला आहे. याच पार्श्वभूमीवर, 'वाटद एमआयडीसी...
रत्नागिरी जिल्ह्याला ‘एक जिल्हा एक उत्पादन’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
हापूस आंब्याने मिळवला सुवर्णपदकाचा मान
रत्नागिरी:- भारताच्या 'आत्मनिर्भर भारत' उपक्रमांतर्गत राबवण्यात येत असलेल्या 'एक जिल्हा एक उत्पादन' योजनेत रत्नागिरी जिल्ह्याने देशात अव्वल स्थान पटकावत सुवर्णपदकाचा...












