मुंबई-गोवा, मिऱ्या- नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे निकृष्ट काम
ठेकेदार कंपन्याविरोधात सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा; रत्नागिरी मनसेची मागणी
रत्नागिरी:- रत्नागिरीमधील निर्माणाधीन राष्ट्रीय महामार्गांमुळे होत असलेली जीवितहानी रोखण्यासाठी तसेच मुख्य रस्त्यावर वाहनाकडून वारंवार होणारे...
जोशी पाळंद येथील वृद्ध महिलेचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी:- ह्दयविकाराच्या आजाराने चार वर्षे आजारी असलेली वृद्ध महिला तोल जावून पडली. तिच्या डोक्याला दुखापत झाली. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील...
नायलॉनच्या जाळ्यात अडकलेल्या खवले मांजराची सुखरूप सुटका
पाचल:- रत्नागिरी तालुक्यातील मौजे सोमेश्वर येथील मांडवकरवाडी रस्त्यालगत असलेल्या आंबा कलम बागेत आज सकाळी खवले मांजर जातीचा वन्यप्राणी नायलॉनच्या कुंपणात अडकलेला आढळून आला. समीर...
रत्नागिरीत आणखी दोन नवे प्रकल्प येणार: ना. सामंत
रत्नागिरी:- ड्रोन तयार करणारी आरआरपी नावाची कंपनी रत्नागिरीत दोनशे एकर जागेवर प्रकल्प उभारणार असून, सोलरमध्ये असणारे सेल तयार करणारा प्रकल्पही येणार असल्याची माहिती उद्योगमंत्री...
आरे-वारेत बुडालेल्या चौघांचा शोकाकुल वातावरणात दफनविधी
आरे-वारे येथे बुडून झाला होता मृत्यू; आई-वडिलांनी घेतले अंतिम दर्शन
रत्नागिरी:- तालुक्यातील आरे-वारे समुद्रात बुडालेल्या चौघांवर सोमवारी कोकणनगर येथील कब्रस्तानमध्ये दफनविधी करण्यात आल़ा मृत झालेल्या...
रस्त्यात दुचाकी पार्क करुन वाहतूकीस अडथळा; स्वाराविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर दुचाकी वाहतूकी अडथळा होईल अशी पार्क करणाऱ्या प्रौढाविरुद्ध पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. गुळ मोहम्मद...
समुद्रकिनारी भागात पोलिसांचे पेट्रोलिंग
पर्यटकांची गर्दी होणाऱ्या ठिकाणी राहणार लक्ष: पोलीस अधिक्षक नितीन बगाटे
रत्नागिरी:- जिल्ह्याला १८० किलोमिटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी पोलिसांना गस्त घालणे शक्य नाही....
सुट्टी बेतली जीवावर; आरे-वारे येथे तीन बहिणींचा प्रवास ठरला शेवटचा
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील आरे-वारे समुद्रकिनारी शनिवारी सायंकाळी घडलेल्या हृदयद्रावक दुर्घटनेत चार पर्यटकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या बहिणींसह त्यांचा जावई...
जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा,खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यात २३ जुलैपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्क राहावे, पर्यटकांनी...
वाटद-खंडाळा येथे बिहार येथील तरुणाची आत्महत्या
रत्नागिरी:- मद्यपान करणाऱ्या बिहार येथील तरुणाने मद्याच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केली. जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मदन मोहन कामटी...












