नदीत पाणी सोडून प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर गुन्हे दाखल करा: खा. सुनील तटकरे
रत्नागिरी:- कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या पाण्यावर कोणतीही प्रक्रीया न करता पावसाचा फायदा घेवून लोटे परशुराम एमआयडीसीमधील जे कारखाने थेट नदीत पाणी सोडून प्रदूषण करत आहेत,...
धरण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पाटबंधारेला अडीच हजार कोटींची गरज
रत्नागिरी:- पाटबंधारे विभागाच्या ४९ पुर्ण झालेल्या धरण प्रकल्पांमुळे जिल्ह्यात सुमारे १५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. अजुनही १७ धरण प्रकल्प अपुर्ण आहे. त्यांचे...
रोहयोतून जिल्ह्यात ११२ सिंचन विहिरी
रत्नागिरी:- चालू आर्थिक वर्षात रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यात ११२ सिंचन विहिरींची कामे हाती घेण्यात येणार आहेत. यासाठी ४ कोटी ४८ लाख रुपये खर्च करण्यात...
मासेबाव येथे ट्रेलरची दुचाकीला धडक; दोघे जखमी
रत्नागिरी:- तालुक्यातील मासेबाव रस्त्यावर वळणावर ट्रेलरने दुचाकीला धडक दिली. या अपघातात स्वारासह त्याची पत्नी जखमी झाली. ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात संशयित ट्रेलर चालकाविरुद्ध गुन्हा...
डंपर-दुचाकीच्या अपघातात स्वाराचा मृत्यू; अज्ञात डंपर चालकाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- तालुक्यातील हातखंबा रस्त्यावर डंपरने मागून दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला. ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात संशयित डंपर...
चिपळूणमध्ये विवाहितेचा छळ; पतीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल
चिपळूण:- दोन दिवसापूर्वीच चिपळुणात पतीच्या, सासऱ्याच्या जाचाला कंटाळून सुनेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना आता तालुक्यातून दुसरी एक धक्कादायक घटना समोर आली...
रत्नागिरी एमआयडीसीत 26 वर्षीय तरुणाचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी:- शहरातील नाचणकरचाळ, एम.आय.डी.सी. रेस्ट हाऊस येथे एका २६ वर्षीय तरुणाचा आकस्मिक मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. संदीप कुमार विश्वनाथ रावत असे मयत...
भगवती किल्ल्याजवळील सनसेट पॉईंटवरून महिला पडली खाली
रत्नागिरी:- शहरातील भगवती किल्ल्याजवळील पाण भुयार स्पॉट जवळ अज्ञात तरुणी खवळलेल्या समुद्रात पडून बेपत्ता झाली. ही तरुणी सेल्फि काढण्याच्या नादात पाय घसरुन पाण्यात पडली...
शेतकऱ्यांकडे सिबील स्कोर मागणाऱ्या शाखाधिकाऱ्यांवर फौजदारी करा
पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचे निर्देश
रत्नागिरी:- जर बँकेचा शाखाधिकारी शेतकऱ्यांकडे कर्जासाठी सिबील स्कोरची मागणी करत असेल तर, अशा शाखाधिकाऱ्यांवर फौजदारी दाखल करण्याचे निर्देश देतानाच...
हातखंबा येथे दोन अपघातात एकाचा जागीच मृत्यू; एक गंभीर
रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गाच्या अपुर्ण कामाचा फटका वाहनधारकांना बसत आहे. विशेषतः दुचाकीस्वाराना मोठ्या वाहनांनी ठोकरण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. शनिवारी महामार्गावर दोन भीषण अपघात झाले....












