दिवा विझल्यानंतर तूप ओतणे निरर्थक! आ. भास्कर जाधव यांच्या स्टेटसची जोरदार चर्चा

चिपळूण:- गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी सोशल मीडियावर ठेवलेल्या स्टेटसची राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या स्टेटस मधून त्यांनी पक्ष नेतृत्वाला आत्मपरीक्षण...

वाढदिवसाचे औचित्य साधून पत्नीच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन

भास्करशेठ जाधवांचा विश्वास ठाकरे गटावरच! चिपळूण:- गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते आणि गुहागरचे आमदार भास्करशेठ जाधव यांनी...

प्रत्येक नेत्याचा मान राखत महायुती भगवा फडकवणार

पालकमंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषदेत माहिती रत्नागिरी:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील महायुतीचे धोरण निश्चित करण्यासाठी राज्यस्तरीय समन्वय समिती आहे. ही समिती जो निर्णय...

आगामी निवडणुका महायुती म्हणून लढवल्या जातील: रविंद्र चव्हाण

रत्नागिरी:- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबर दरम्यान होण्याची शक्यता आहे. या निवडणुका कार्यकर्त्यांसाठी महत्वाच्या आहेत. यापुढील निवडणुका महायुती म्हणून लढवल्या जातील, पार्लमेंटरी बोर्डात जे...

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या गट-गणांची प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

रत्नागिरी:- नगर परिषद प्रभाग कार्यक्रम जाहीर झालेला असतानाच राज्यातील 32 जिल्हा परिषद आणि 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी गट व गणांच्या प्रभाग रचना कार्यक्रम...

रत्नागिरी शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदावर अश्फाक काद्री यांची नियुक्ती

रत्नागिरी:- रत्नागिरी शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदावर काँग्रेसचे कट्टर आणि निष्ठावान कार्यकर्ते अश्फाक काद्री यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष...

शिवसेना शिंदे गटाकडून रत्नागिरीत ७० हजार सदस्य नोंदणी

रत्नागिरी:- महायुतीमधील भाजपा, शिवसेना पक्षाकडून सदस्य नोंदणी मोठ्याप्रमाणात सुरु असून, रत्नागिरी विधानसभा मतदार संघातही दोन्ही पक्षांनी कंबर कसली आहे. शिवसेनेकडून 70 हजार सदस्य नोंदणी...

शिवसेनेच्या कृपा घाग यांची दापोली नगराध्यक्षपदी  बिनविरोध निवड

दापोली:- नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या अनेक महिन्यांच्या चर्चेला आणि नाट्यमय घडामोडींना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. दापोली नगरपंचायतीवर शिवसेनेचा नगराध्यक्ष विराजमान झाला असून, दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी...

राज्यात कायदा-सुव्यवस्था कोलमडली: विनायक राऊत

रत्नागिरी:- राज्यात कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून गुन्हेगार पोलिसांना आपले मित्र समजत आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते विनायक राऊत यांनी रत्नागिरी...

रत्नागिरीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ‘आप’ स्वबळावर लढणार

रत्नागिरी:- येथील आम आदमी पार्टीच्या (आप) पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच 'आप'च्या मारुती मंदिर येथील कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत स्थानिक स्वराज्य निवडणुका स्वबळावर...