पहलगाम हल्ल्याची नैतिक जबाबदारी केंद्रिय गृहमंत्र्यांनी स्विकारावी

आमदार जितेंद्र आव्हाड यांचे प्रतिपादन रत्नागिरी:- काश्मिरमधील पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्यावेळी कोणतीही सुरक्षा पर्यटकांना नव्हती. आतंकवादी येतात व निघून जातात हे सुरक्षा यंत्रणांच अपयश...