रनपसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी इच्छुकांची पाठ
रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारपासून नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यास सुरुवात झाली असून, पहिल्याच दिवशी एकही उमेदवारी अजं दाखल झालेला नाही. रत्नागिरीत महाविकास आघाडी किंवा...
नगरसेवकांनी उत्तम काम करा अन्यथा राजीनामा द्या
पालकमंत्री उदय सामंत यांचा इशारा
रत्नागिरी:- नगरसेवकाने निवडून आल्यानंतर एका वर्षाच्या आत समाधानकारक आणि अपेक्षित काम न केल्यास त्याला घरी पाठवले जाईल, म्हणजेच त्याचा राजीनामा...
चिपळुणात महिला ठरवणार नगराध्यक्ष
चिपळूण शहरात २१ हजार ५९६ महिला मतदार
चिपळूण:- नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक यंत्रणा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे....
जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती निश्चित
मुंबईत महत्वपूर्ण बैठक; महायुतीवर एकमत
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील आगामी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी...
रत्नागिरीत मनसेकडून इच्छुकांची चाचपणी
रत्नागिरी:- आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून इच्छुक असलेल्यांचा आज पदाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. तसेच आपापल्या प्रभागातील लोकहिताची आणि लोकांच्या अडचणी निराकरण करण्यासाठी काम करत राहण्याच्या...
रत्नागिरी नगर परिषदेसाठी 64 हजार 746 अंतिम मतदार
रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. 10 नोव्हेंबरपासून दाखल होणाऱ्या उमेदवारी अर्ज प्रक्रियेपासून निवडणूक ते 3 डिसेंबर निकालापर्यंताया तयारीला...
रत्नागिरीत १ हजार ९०० दुबार मतदार
मतदानासाठी द्यावे लागणार हमीपत्र
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात तब्बल १ हजार ९०० दुबार मतदार असल्याचे निवडणूक शाखेने जाहीर केले आहे. दुबार मतदार असलेल्या मतदारांना एकाच ठिकाणी...
प्रभाग 15 मध्ये नवीन चेहऱ्याची मागणी; नागरिकांची अमित विलणकर यांना पसंती
रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. अवघ्या चार दिवसात उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे. इच्छुकांनी आपली तयारी पूर्ण केली आहे....
अपक्ष उमेदवारांची डोकेदुखी वाढणार; प्रचाराला फक्त चार दिवस
चिन्ह घराघरात पोहचवण्याचे आव्हान
रत्नागिरी:- स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकांचे बिगूल अखेर वाजले आणि 4 नोव्हेंबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चार नगर परिषदा आणि तीन नगरपंचायतींसाठी निवडणुकीची...
आगामी निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवणार: रवींद्र चव्हाण
चिपळूण:- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुतीच्या माध्यमातून लढवल्या जाणार आहेत.असे स्पष्ट करत भाजप प्रदेशाध्यक्ष आम.रवींद्र चव्हाण यांनी कामाला लागण्याचे आदेश ही कार्यकर्त्यांना...












