घरावर झाड कोसळल्याने शिरसे येथे महिला जखमी
छपराचे नुकसान: पावसाचा जोर ओसरला
राजापूर:- जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला अधूनमधून श्रावणसरी कोसळतच आहेत. सलग चार दिवस वेगवान वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे....
एसटी बस अपघात प्रकरणी टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल
राजापूर:- शुक्रवारी ओणी पाचल मार्गावर पाचल कडून रत्नागिरीकडे जाणाऱ्या आजिवली रत्नागिरी एस.टी. बस व दुध वाहतुक करणारा आयशर टेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात प्रकरणी राजापूर...
तळवडे येथील बेपत्ता युवकाचा मृतदेह अर्जुना नदीत आढळला
तीन दिवसांपासून होता बेपत्ता
पाचल:- राजापूर तालुक्यातील तळवडे (बौद्धवाडी) येथील सचिन जाधव उर्फ बावा (वय ४२) या युवकाचा मृतदेह अर्जुना नदीच्या काठी पुलाजवळ गौंड चिरफळीचा...
राजापूर जांभवली येथून तरुण बेपत्ता
राजापूर:- राजापूर तालुक्यातील जांभवली नारकरवाडी येथील ग्रामस्थ योगेश प्रकाश तळेकर (वय ३०) हे १२ जुलै रोजी कोणालाही काहीही न सांगता घरातून सायंकाळी ५ वा....
राजापुरात केमिकल टँकरला भीषण आग
राजापूर:- मुंबई गोवा महामार्गावर शनिवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पन्हळे माळवाडी येथे केमिकल वाहून नेणाऱ्या टँकरला अचानक आग लागल्याची घटना घडली. इतकी मोठी घटना...
अर्जुना धरण भरले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
पर्यटकांना धरण परिसरात प्रवेशास बंदी
पाचल:- राजापूर तालुक्यातील मौजे करक येथील अर्जुना मध्यम प्रकल्पातील अर्जुना धरण गुरुवारी १० जुलै रोजी पहाटे ५.३० वाजता पूर्ण क्षमतेने...
नाटे बाजारपेठेतील आगीत २६ लाख ५९ हजाराचे नुकसान
राजापूर:- तालुक्यातील नाटे बाजारपेठेतील एका इमारतीला लागलेली आग शॉर्टसर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. या आगीमध्ये सात व्यावसायिकांचे सुमारे १८ लाख रुपये तर...
नाटेत व्यापारी संकुलाला भीषण आग; सात दुकाने जळून खाक
रत्नागिरी- राजापूर तालुक्यातील नाटे बाजारपेठेतील व्यापारी संकुलाला मध्यरात्री १२.३० च्या सुमारास दुकानांना भीषण आग लागली. या भीषण आगीत व्यापारी संकुलातील सात दुकाने जळून खाक...
मासे पकडताना बुडून तरुणाचा मृत्यू, दोन दिवसांनी आढळला मृतदेह
राजापूर:- तालुक्यातील अणसुरे म्हैसासुरवाडी येथील एक तरुण मासे पकडताना खाडीत बुडून बेपत्ता झाला होता. दोन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर मंगळवारी (२४ जून २०२५) सायंकाळी त्याचा मृतदेह...
नाणार येथे झारखंडच्या तरुणाचा मृत्यू
राजापूर:- तालुक्यातील नाणार येथे आंब्याच्या बागेत काम करणाऱ्या १९ वर्षीय मनिष गोपी स्वाँसी या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रत्नागिरीच्या सिव्हिल...












