कळंबणी येथे दोन दुचाकींची धडक; तिघे जखमी
खेड:- मुंबई-गोवा महामार्गावर कळंबणी बौद्धवाडी ब्रिजजवळ शुक्रवारी रात्री दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन तिघे जण जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी रात्री सुमारे ८.५५...
गुहागरमधील बहुचर्चित कोयता हल्लाप्रकरणी आरोपीला जामीन मंजूर
चिपळूण जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय
गुहागर:- गुहागर शहरातील वरचापाट येथील संदीप तुकाराम गिजे याने गुहागर किर्तनवाडी येथे राहणाऱ्या मंगेश काशिनाथ माटल याच्या राहत्या घरी जाऊन...
राजापुरात १ कोटी ९१ लाखांच्या गोवा मद्यसाठ्यासह कंटेनर जप्त
राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई
राजापूर:- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने राजापूर तालुक्यात मोठी धडक कारवाई करत १ कोटी ९१ लाख...
मिरकरवाडा येथील तडीपार केलेला गुन्हेगार रत्नागिरीत जेरबंद
चार जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी केले होते तडीपार
रत्नागिरी:- रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि रायगड या चार जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेल्या एका अट्टल गुन्हेगाराने आदेशाचा...
भरधाव वॅगनआरची चारचाकीला धडक; तिघे जखमी
लांजा वाकेड पुलावरील घटना
लांजा:- मुंबईहून सिंधुदुर्गच्या दिशेने जाणाऱ्या वॅगनआर कारने पुढे राजापूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रायबर कारला वाकेड पुलावर मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात...
कळकवणेत घरफोडी; सव्वा लाखाचा ऐवज लंपास
चिपळूण:- तालुक्यातील कळकवणे ऐनाडवाडी येथे घराच्या उघड्या दरवाजाचा गैरफायदा घेऊन घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख १७ हजार...
धनजी नाक्यात वाहतुकीस अडथळा करणाऱ्या दोघांवर गुन्हा
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील धनजी नाका परिसरात सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी करणाऱ्या दोन चालकांविरुद्ध रत्नागिरी शहर पोलिसांनी स्वतंत्र गुन्हे...
निवखोलमध्ये ब्राऊन हेरॉईनसह तरुण ताब्यात
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील निवखोल येथे ब्राऊन हेरॉईन विक्रीसाठी बाळगणाऱ्या तरुणावर रत्नागिरी शहर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ब्राऊन हेरॉईनसदृश अमली पदार्थ आणि दुचाकी असा...
महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे रत्नागिरीत लाक्षणिक धरणे आंदोलन
रत्नागिरी:- बड्या उद्योगपतींच्या अब्जावधी रुपयांच्या थकीत कर्जांसाठी बँकांकडून 'वन टाईम सेटलमेंट', 'कॉम्प्रमाइज सेटलमेंट' आणि 'हेअरकट'सारख्या कोट्यवधींच्या सवलती सहज दिल्या जातात. मग याच धर्तीवर आर्थिक...
पाच वर्षात १३१ जिल्हा परिषद शाळा झाल्या बंद
रत्नागिरी:- जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थीसंख्या घटत असल्याचे चिंताजनक चित्र समोर आले आहे. गेल्या पाच वर्षांत जिल्हा परिषद शाळांमध्ये १७ हजार ६३४ विद्यार्थ्यांची घट झाली...












