जिल्ह्यात पाच जणांवर बेशिस्त वाहने उभी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल

रत्नागिरी:- इतर वाहनांना अडथळा निर्माण होईल, अशा सार्वजनिक ठिकाणी वाहने उभी करून ठेवल्याप्रकरणी दापोली, गुहागर, खेड येथील पोलिस ठाण्यात २३ रोजी पाच गुन्हे नोंदविण्यात...

शिवार आंबेर येथे प्रौढावर शिवीगाळ करत सुर्‍याने वार

रत्नागिरी:- तालुक्यातील शिवार आंबेरे-जाकादेवी फाटा येथे दारुच्या नशेत एकाने प्रौढाला शिवीगाळ करत सुर्‍याने वार केला. ही घटना मंगळवार 23 जुलै रोजी दुपारी 2.30 वा.सुमारास...

सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक मुख्याधिकाऱ्यांच्या दरबारात

साहेब, जनतेचा रोष वाढतोय; खड्डे तात्काळ बुजवा रत्नागिरी:- शहरातील नागरिक रस्त्यातील खड्यांमुळे प्रचंड त्रस्त आहेत. याबाबत जनतेच्या भावना तीव्र आहेत. जनतेच्या भावना लक्षात घेवून...

जोडणी तोडायला आलात तर विद्युत खांबाला डांबू

उद्धव ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांचा इशारा रत्नागिरी:- तब्बल तीन महिने वीजेच्या लपंडावाने त्रस्त असलेल्या पोमेंडी, हरचेरी पंचक्रोशीतील संतप्त वीज ग्राहक आज महावितरणच्या नाचणे...

अज्रस्त्र लाटांच्या तडाख्याने मिऱ्या बंधाऱ्याला भगदाड

पंधरामाड येथील नागरिक झाले भयभित रत्नागिरी:- समु्द्राला आलेल्या उधानामुळे अज्रस्त्र लाटा किनाऱ्यावर आदळत आहे. त्याचा फटका मिऱ्याच्या संरक्षक बंधाऱ्याला बसला आहे. लाटांच्या ताडाख्यामुळे पंधरामाड येथे...

सर्व्हर डाऊन झाल्याने सेतूसह महा-ई सेवा केंद्र ठप्प

शेकडो नागरिकांची गर्दी; दाखल वितरण रखडले रत्नागिरी:- शैक्षणिक कामांसाठी लागणारी कागदपत्रे, दाखले व नागरिकांना व्यक्तिगत कामासाठी लागणारे दाखले, कागदपत्र मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू, महाईसेवा व...

शेतकऱ्यांना ताकद देणाऱ्या एक हजार गाई वाटप योजनेचा प्रस्ताव तातडीने द्या: ना. सामंत

रत्नागिरी:- मुंबई पुण्याला नोकरीनिमित्ताने जाणारा लोंढा गावातच थांबविण्यासाठी कृषी शिवाय पर्याय नाही. पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना ताकद देणारा आणि सेंद्रिय शेतीसाठी पूरक असा एक हजार...

वळके पाली येथील विषारी औषध प्राशन केलेल्या महिलेचा उपचारांदरम्यान मृत्यू

रत्नागिरी:- काही दिवसांपूर्वी तालुक्यातील वळके पाली येथे अज्ञात कारणातून विषारी औषध प्राशन केलेल्या महिलेचा उपचारांदरम्यान कोल्हापूर येथील सी.पी.आर रुग्णालयात मृत्यू झाला. श्रावणी श्रीकांत गोरे (32,रा.वळके...

काजळी नदीच्या पट्ट्यातील गावांमध्ये सध्या विजेचा लपंडाव

रत्नागिरी:- तालुक्याच्या काजळी नदीच्या पट्ट्यातील गावांमध्ये सध्या विजेचा लपंडाव सुरु आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. या विजेचा लपंडाव न थांबल्यास चार ते...

खेडमध्ये कंपनीत वायू गळती, 3 वर्षीय बालिकेसह चारजण रुग्णालयात

खेड:- मुंबई गोवा महामार्गावरील लोटे एमआयडीसीमध्ये आठवड्याभरात दुसरी वायू गळतीची घटना घडली आहे. दोन दिवसांपूर्वी येथील पुष्कर कंपनीत लागलेल्या आगीत चारजण जखमी झाले होते....