रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज पावसाचा रेड अलर्ट

रत्नागिरी:- गेले महिनाभर पावसाने संपूर्ण कोकणपट्टीसह महाराष्ट्रात धुमाकूळ घातला असतानाच अद्यापही पावसाचं हे तांडव थांबण्याचे चिन्ह दिसत नाही. हा आठवडा तर मुसळधार पाऊस पडत...

मुसळधार पावसाच्या इशाऱ्याने जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना शुक्रवारी सुट्टी

रत्नागिरी:- जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये ( अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालय) विद्यार्थ्यांना उद्या शुक्रवार दि. २६ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात...

जिल्हाधिकाऱ्यांकडून तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

रत्नागिरी:- जिल्ह्यातील महसूल हद्दीमध्ये शासनच्या सर्व खात्यामधील कार्यालयांकरिता शासनाने जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्टया व्यतिरिक्त 3 सार्वजनिक सुट्टया जाहीर करण्याच्या अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात...

राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार जिल्ह्यातील २५० शाळांमध्ये शिक्षण सप्ताह

रत्नागिरी:- राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त पहिली ते बारावीपर्यंत सोमवारपासून शिक्षण सप्ताहाला सुरुवात झाली. २८ जुलैपर्यंत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले...

कळझोंडी धरणाचा पंप बंद पडल्याने भर पावसाळ्यात 28 गावे पाण्यापासून वंचित

रत्नागिरी:- ऐन पावसाळ्यात जयगडमधील 28 गावांवर पाणीबाणीचे संकट कोसळले आहे. कळझोंडी धरणावरील पंप बंद पाडण्याचा मोठा फटका या गावांना बसला आहे. मागील आठ दिवसांपासून...

जिल्ह्यात पाच जणांवर बेशिस्त वाहने उभी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल

रत्नागिरी:- इतर वाहनांना अडथळा निर्माण होईल, अशा सार्वजनिक ठिकाणी वाहने उभी करून ठेवल्याप्रकरणी दापोली, गुहागर, खेड येथील पोलिस ठाण्यात २३ रोजी पाच गुन्हे नोंदविण्यात...

शिवार आंबेर येथे प्रौढावर शिवीगाळ करत सुर्‍याने वार

रत्नागिरी:- तालुक्यातील शिवार आंबेरे-जाकादेवी फाटा येथे दारुच्या नशेत एकाने प्रौढाला शिवीगाळ करत सुर्‍याने वार केला. ही घटना मंगळवार 23 जुलै रोजी दुपारी 2.30 वा.सुमारास...

सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक मुख्याधिकाऱ्यांच्या दरबारात

साहेब, जनतेचा रोष वाढतोय; खड्डे तात्काळ बुजवा रत्नागिरी:- शहरातील नागरिक रस्त्यातील खड्यांमुळे प्रचंड त्रस्त आहेत. याबाबत जनतेच्या भावना तीव्र आहेत. जनतेच्या भावना लक्षात घेवून...

जोडणी तोडायला आलात तर विद्युत खांबाला डांबू

उद्धव ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांचा इशारा रत्नागिरी:- तब्बल तीन महिने वीजेच्या लपंडावाने त्रस्त असलेल्या पोमेंडी, हरचेरी पंचक्रोशीतील संतप्त वीज ग्राहक आज महावितरणच्या नाचणे...

अज्रस्त्र लाटांच्या तडाख्याने मिऱ्या बंधाऱ्याला भगदाड

पंधरामाड येथील नागरिक झाले भयभित रत्नागिरी:- समु्द्राला आलेल्या उधानामुळे अज्रस्त्र लाटा किनाऱ्यावर आदळत आहे. त्याचा फटका मिऱ्याच्या संरक्षक बंधाऱ्याला बसला आहे. लाटांच्या ताडाख्यामुळे पंधरामाड येथे...