कार- दुचाकी अपघातात दोन महिलांसह चिमुकली गंभीर जखमी

रत्‍नागिरी:- रत्‍नागिरी-पावस जाणाऱ्या रस्त्‍यावरील हॉटेल आनंद समोर रविवार 10 मे रोजी सायंकाळी 6.15 वा.सुमारास भरधाव कार आणि दुचाकीच्या धडकेत दुचाकीवरील दोन महिला आणि 6...

वादळाचा मोठा फटका; साडेतीनशे घरांसह गोठे, इमारतीचं नुकसान

नुकसानीचा आकडा 50 लाखांहून अधिक,महावितरणला 80 लाखांचा फटका रत्नागिरी:- वादळासह काल पडलेल्या मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला मोठा तडाखा बसला आहे. सहा तालुक्यातील साडेतीनशे घरांसह गोठे,...

प्रवास करताना महिलेचा आकस्मिक मृत्यू

कामथे घाटातील घटना चिपळूण:- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथून नवी मुंबईच्या दिशेने प्रवास करत असताना, एका ६६ वर्षीय वृद्ध महिलेचा चालत्या गाडीतच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना...

नाचणे येथे जीवन प्राधिकरणाचे पाईप आगीत भस्मसात

लाखो रुपयांचे नुकसान, सलग दुसरी घटना रत्नागिरी:- रत्नागिरी शहराजवळ असलेल्या नाचणे येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या आवारात शनिवारी सकाळी अचानक भीषण आग लागली. या आगीत...

करबुडे बौद्धवाडीला वादळाचा मोठा तडाखा

सहा घरांचे नुकसान, वीजपुरवठा खंडित रत्नागिरी:- तालुक्यात शनिवारी सायंकाळी धडकलेल्या वादळाने करबुडे येथील बौद्धवाडीला मोठा तडाखा दिला. अचानक सुटलेल्या प्रचंड वेगाच्या वाऱ्यांमुळे आणि धुळीच्या वादळामुळे...

ऑनलाईन क्लासेसच्या नावाखाली वकील महिलेची 53 हजारांची फसवणूक

रत्‍नागिरी:- ऑनलाईन क्लासेसच्या नावावर वकिल महिलेची तब्बल 53 हजार 563 रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. ही घटना 8 जानेवारी ते 8 मे 2026 या कालावधीत...

गोळपमध्ये किरकोळ कारणातून सुरीने वार

रत्नागिरी:- तालुक्यातील गोळप येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून, एका ५५ वर्षीय मच्छीमारावर सुरीने वार करून जखमी केल्याची घटना घडली आहे....

ओणी पुलावर आयशरच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

राजापूर:- मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर तालुक्यातील ओणी पुलावर एका आयशर टेम्पोच्या धडकेत दुसऱ्या आयशर चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. दत्तप्रसाद सुरेश परुळेकर...

रत्नागिरीला अवकाळी पावसाचा तडाखा; तापमानात मोठी घट

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावत नागरिकांना अक्षरशः धडकी भरवली. शनिवारी दुपारी सुमारे चार वाजल्यापासून दमदार पावसाला सुरुवात झाली. विजांच्या...

रत्नागिरीत धडकले धुळीचे वादळ!

गावागावातील बत्ती गुल; आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान रत्नागिरी:- रत्नागिरीत शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास धुळीचे वादळ धडकले. सायंकाळी अचानक हवामानात बदल झाला आणि अवघ्या काही...