जयगड येथे हृदयविकाराने प्रौढाचा मृत्यू
रत्नागिरी:- जयगड येथील एका ५२ वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २३ ऑगस्ट रोजी पहाटे घडली. मोहम्मद अकील उस्मान केळकर (मुळ राहणार...
बेलबाग येथे जुगारावर पोलिसांची धाड, एकाला घेतले ताब्यात
रत्नागिरी:- शहरातील धनजी नाका बेलबाग येथे सुरू असलेल्या कल्याण मटका जुगारावर रत्नागिरी शहर पोलिसांनी धाड टाकून एका व्यक्तीला अटक केली आहे. आरोपीकडून जुगाराचे साहित्य...
कोकण रेल्वे मार्गावर धावली रो-रो कार सेवा
रत्नागिरी:- देशातील पहिली रो-रो कार सेवा कोकण रेल्वेवरून चालवण्यात आली. त्यामुळे भारतीय रेल्वेच्या इतिहासात कोकण रेल्वेचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले गेले आहे. पहिल्या रो-रो...
उद्यमनगर येथे दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
परिक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे उचलले टोकाचे पाऊल
रत्नागिरी:- उद्यमनगर येथील एका दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. युनिट टेस्टमध्ये कमी...
कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक; पतीला बेड्या
चिपळूण:- जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून अनुदानावर कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली एका महिलेने अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याच्या प्रकारानंतर त्या महिलेला पोलिसांनी अटक केली होती. असे...
‘त्या’ दोन मुलींचा मृत्यू विषबाधेने
अंतिम अहवाल राखून ठेवला; पोलिसांकडून अनेक जणांची चौकशी
चिपळूण:- दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील गाणे राजवाडा येथील आदिवासी कातकरी समाजातील दोन अल्पवयीन मुलींचा मृत्यू झाला होता. हा...
राजापूरात गळफास घेत तरुणाची आत्महत्या
मृतदेह आईलाच दिसला अन् हंबरडा फोडला
राजापूर:– तालुक्यातील जानशी पारवाडी येथे शुक्रवारी सकाळी एका आंब्याच्या झाडाखाली एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे....
खेडमध्ये सर्पदंशामुळे महिलेचा मृत्यू
खेड:– तालुक्यातील पोसरे बुद्रुकवाडी येथील एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेचा सर्पदंशामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मालती नारायण पालांडे असे मृत झालेल्या महिलेचे नाव असून,...
मुंबई- गोवा महामार्गावर बर्निंग बसचा थरार; गणेशभक्त सुरक्षित
रत्नागिरी:- मुंबईहून मालवणच्या दिशेने गणेशभक्तांना घेऊन जाणाऱ्या एका आराम बसला अचानक आग लागल्याची घटना रविवारी मध्यरात्री २:१० वाजता खेड तालुक्यातील कशेडी बोगद्यानजिकच्या सुरुवातीला असणाऱ्या...
गणेशोत्सवासाठी चाकरमानी आजपासून जिल्ह्यात दाखल होणार
रत्नागिरी:- गणेशोत्सवासाठी मुंबईकरांची पावले हळूहळू कोकणाकडे वळू लागली आहेत. कोकणात येणाऱ्या मुंबईकरांसाठी राज्य परिवहन महामंडळाने जादा गाड्यांचे नियाेजन केले आहे. शनिवारपासून मुंबई व उपनगरातून...












