सामाईक जागेतील झाडे तोडण्यास विरोध केल्याने मारहाण; ५ जणांविरुद्ध गुन्हा
राजापूर:- तालुक्यातील हर्डी, खालचीवाडी येथे सामाईक जागेतील सागवानची झाडे तोडण्यावरून झालेल्या वादातून एकाच कुटुंबातील सदस्यांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी राजापूर पोलीस...
बिबट्याचा घरात घुसून दोघांवर प्राणघातक हल्ला
लांजा बेनी बुद्रुक येथील घटना
लांजा:- लांजा तालुक्यातील बेनी बुद्रुक येथील कुसुममळेवाडी परिसरात बुधवारी रात्री बिबट्याने थेट घरात घुसून एका ५२ वर्षीय व्यक्तीवर जीवघेणा हल्ला...
पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने सपासप वार
लांजा वेरळ येथील थरारक घटना
लांजा:- लांजा तालुक्यातील वेरळ गावात पूर्ववैमनस्यातून एका प्रौढावर कोयत्याने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. ३ जून) सायंकाळी साडेसातच्या...
रत्नागिरीच्या सहकार क्षेत्रात खळबळ; तब्बल ७६ सहकारी संस्थांची नोंदणी कायमची रद्द
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील सहकारी क्षेत्रात एक मोठी खळबळजनक माहिती समोर आली असून, प्रशासकीय निकषांची पूर्तता न केल्यामुळे आणि विविध त्रुटींमुळे जिल्ह्यातील तब्बल ७६ सहकारी...
जिल्ह्यात आठवडाभरात गावठी हातभट्टी विरोधात ३८ गुन्हे, ३० जणांना अटक
रत्नागिरी:- पुणे जिल्ह्यात हातभट्टीच्या विषारी दारुमुळे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभुमीवर रत्नागिरी जिल्ह्यात विशेष दक्षता घेण्यात येत असुन त्यानुसार दि. २८ मे, २०२६ पासून जिल्ह्यातील हातभट्टी...
लाच घेणाऱ्या महिला डॉक्टरला एसीबीकडून अटक; चिपळूणमध्ये खळबळ
चिपळूण:- गर्भपात करण्यासाठी आवश्यक असलेले किट देण्यासाठी तक्रारदार महिलेकडे साडेचार हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना कामथे उपजिल्हा रुग्णालयातील वर्ग-१ च्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला...
रत्नागिरीकरांवर ‘एक दिवस आड’ पाणी पुरवठ्याचे संकट
शीळ धरणात नीचांकी पाणी साठा; पाऊस लांबल्यास भीषण पाणी टंचाई
रत्नागिरी:- रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणातील पाणीसाठा अत्यंत खालावल्याने शहरासमोर भीषण पाणीटंचाईचे संकट उभे...
मारहाणप्रकरणी चौघांना सहा महिन्यांची शिक्षा
राजापूर न्यायालयाचा निकाल
राजापूर:- बांबूने मारहाण करून दुखापत केल्याप्रकरणी राजापूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. हाके यांनी चारजणांना सहा महिन्यांची साधी कैद आणि एकत्रित दहा...
कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! तब्बल ११ तास विलंबाने प्रवाशांना मनस्ताप
रत्नागिरी:- उन्हाळी सुट्टीचा आनंद घेऊन कोकणातून मुंबईकडे रवाना होणाऱ्या मुंबईकर चाकरमान्यांना कोकण रेल्वेमार्गावर रविवारी ११ तास विलंबाने धावणाऱ्या रेल्वे गाड्यामुळे मनस्ताप सहन करावा लागला....
कोकणात महायुतीला मोठा दिलासा; बंडखोर जुईली दळवी- जुईकर यांची माघार
रत्नागिरी:- विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील राजकीय घडामोडींना आता वेग आला असून, या निवडणुकीतील महायुतीसमोरील बंडखोरी शमविण्यात अखेर नेत्यांना यश आले...












