आरटीई प्रवेशप्राप्त विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी १० मार्चपर्यंत मुदत
रत्नागिरी:- शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) 25 टक्के आरक्षित जागांसाठी राबविण्यात येत असलेल्या प्रवेश प्रक्रियेसाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने शुक्रवारी (दि. 28) पहिली मुदतवाढ दिली. त्यानुसार...
नव्या संच मान्यतेमुळे बालकांच्या शिक्षणाचा हक्क बाधित
न्यायालयात जाण्याचा शिक्षक संघटनेचा इशारा
रत्नागिरी:- अगोदरच कमी पटसंख्येमुळे रत्नागिरी जिह्यातील 1305 शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. या वाडी वस्तीवरील मुलांना गावातील मोठय़ा शाळांमध्ये दाखल...
शिक्षणसेवक पद रद्द करण्यासाठी शिक्षण परिषदेचे आयोजन
शिक्षण सेवक कृती समितीचे जावेद तांबोळी यांची पत्रकार परिषदेत माहिती
रत्नागिरी:- राज्यातील हजारो शिक्षणसेवकांच्या व्यथा राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि अन्यायकारक असलेले शिक्षणसेवक हे पद रद्द...
जिल्ह्यातील 18 हजार 834 विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा
रत्नागिरी:- विद्यार्थ्यांच्या करिअरचा मोठा टप्पा म्हणून पाहिल्या जाणार्या 10 वीची परीक्षा 21 फेब्रुवारी पासून सुरू होत आहे. यासाठी कोकण बोर्ड सज्ज झाले आहे. जिल्ह्यात...
जिल्ह्यातील २०६ धाेकादायक शाळांची दुरुस्ती होणार
जिल्हा नियोजन समितीकडून साडेतीन कोटी मंजूर
रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील २०६ प्राथमिक शाळांच्या इमारती धोकादायक बनल्या असून, शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतण्याचा धोका निर्माण झाला...
कंत्राटी शिक्षकभरती रद्द निर्णयाचा पुनर्विचार करा
रत्नागिरीतील बैठकीत स्थानिक उमेदवारांची मागणी
रत्नागिरी:- शासनाने कंत्राटी शिक्षक भरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फटका जिल्ह्यातील 700 स्थानिक उमेदवारांना बसला आहे. त्यांना...
नवीन शासन अध्यादेशामुळे जिल्ह्यातील 491 शिक्षकांच्या नोकरीवर येणार गदा
पालकमंत्र्यांनी लक्ष देण्याची मागणी; शिक्षक आंदोलनाच्या पावित्र्यात
रत्नागिरी:- नवीन शासन अध्यादेशामुळे जिल्ह्यातील 491 कंत्राटी शिक्षकांच्या नोकरीवर गदा येणार आहे. आधीच चार महिने पगार न झाल्याने...
जिल्ह्यातील १ हजार ६३५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर
रत्नागिरी:- राज्य सरकारच्या समाजकल्याण विभागामार्फत अनुसुचित जाती प्रवर्ग मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व फ्रीशिप अंतर्गत अनुसुचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. सन 2023-2024 साठी 2672...
जिल्हाभरात बारावीच्या परीक्षेला शांततेत सुरुवात
रत्नागिरी:- बारावीच्या लेखी परीक्षेला मंगळवारपासून जिल्ह्यातील 61 परीक्षा केंद्रांवर प्रारंभ झाला आहे. 16 हजार 54 विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जात असून दरम्यान कॉपीमुक्त आणि...
कोकण बोर्डातून 24 हजार 542 विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा
रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इ. 12 वाया लेखी परीक्षेला आज मंगळवार 11 फेब्रुवारी फेब्रुवारी...












