शिक्षक विनंती बदल्यांची प्रक्रिया लांबणीवर
कोरोनाचा फटका; 400 शिक्षकांचे बदलीसाठी अर्ज
रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या शासनाने कोरोनातील परिस्थितीमुळे रद्द करतानाच विनंती बदल्यां करण्याचे निर्देश दिले होते; परंतु...
शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांना हिरवा कंदील
330 शिक्षक बदलीने जाणार, रिक्त पदांची संख्या वाढणार
रत्नागिरी:- जिल्ह्याबाहेर जाण्यास इच्छुक असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांना हिरवा कंदिल मिळाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे...
शिक्षक बदल्या रद्द होण्याची शक्यता
सोमवारी होणार्या बैठकीकडे नजरा
रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून एकाचवेळी नऊशे शिक्षकांना समुपदेशनासाठी एकत्र बोलावणे शक्य होणार नाही असा सूर प्रशासकीय यंत्रणेतून उमटत...
शिक्षक बदल्यांबाबत अनिश्चितता; समुपदेशन प्रक्रिया लांबणीवर
रत्नागिरी:- जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचार्यांच्या बदल्यांसाठी समुपदेशन प्रक्रिया सुरु झाली आहे; मात्र शिक्षकांच्या बदल्यांबाबत अनिश्चितता आहे. सुमारे 900 शिक्षकांच्या बदल्या होणार असून त्यांचे समुपदेशन...
राज्यात पुन्हा कोकणच ‘टॉपर’
सलग नवव्या वर्षी बाजी; 98.77 टक्के निकाल
रत्नागिरी:- कोकणातील विद्यार्थ्यांनी सलग नवव्या वर्षी आपली गुणवत्ता सिध्द केली आहे. दहावीच्या निकालात राज्यात आघाडी घेत कोकण बोर्ड...
साखरतरच्या रूहतबी मिरकरचे उल्लेखनिय यश
रत्नागिरी:- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये डॉ. जे. जे.मगदुम आर्युवेद मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखली आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये जयसींगपूरच्या डॉ. जे....
खेडशी माध्यमिक शिक्षण संस्थेच्या श्री महालक्ष्मी ज्युनियर कॉलेजचे एच.एस.सी.परीक्षेमध्ये घवघवीत यश
रत्नागिरी:- खेडशी माध्यमिक शिक्षण संस्थेच्या संस्थेच्या श्री महालक्ष्मी ज्युनियर कॉलेजने बारावीच्या निकालात घवघवीत यश संपादन केले. कॉलेजचा 12 वी कला शाखेचा निकाल 83.33 टक्के...
शिक्षकांच्या बदल्या ऑफलाईन पद्धतीने; जिल्ह्यात नऊशे शिक्षकांच्या बदल्या शक्य
रत्नागिरी:- जिल्हा परिषद शाळांमधील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया ऑफलाईन पध्दतीने राबविण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले आहेत. 15 टक्के नुसार जिल्ह्यातील नऊशे शिक्षकांच्या बदल्या होतील...
बारावीच्या निकालात कोकण बोर्डाचीच बाजी; सलग नवव्या वर्षी पराक्रम
रत्नागिरी:-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत कोकण विभागीय मंडळाने सलग नवव्या वर्षी अव्वल स्थान मिळवले आहे. मंडळाचा नियमित...
शाळा बंद….गुरुजींकडून लॉकडाऊनचा सदुपयोग
शाळेच्या भिंती झाल्या बोलक्या
रत्नागिरी:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने शाळाही बंद झाल्या हीच संधी साधत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथरटच्या शिक्षकांनी स्वतः रंगाचा ब्रश हातात...












