बारावीचा आज ऑनलाईन निकाल; कोकण बोर्डाच्या निकालाबाबत उत्सुकता कायम
रत्नागिरी:- इयत्ता बारावीच्या परीक्षेचा सोमवारी ५ मे रोजी ऑनलाइन निकाल जाहीर होणार आहे. कोकण बोर्डातील २४,१६८ विद्यार्थ्यांचा निकाल घोषित होईल. यंदाही सलगपणे कोकण बोर्ड...
तिसऱ्या फेरीअखेर आरटीई अंतर्गत ५४० विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित
रत्नागिरी:- तालुकानिहाय आरटीई पात्र शाळा, तेथील रिक्त जागा आणि प्राप्त अर्ज शिक्षण हक्क कायद्यांतर्गत समाजातील वंचित, दुर्बल, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकांतील विद्यार्थ्यांना पहिली...
जिल्हांतर्गत शिक्षक बदल्यात खोटी माहिती दिल्यास निलंबन
रत्नागिरी:- जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीच्या प्रक्रियेमध्ये चुकीची माहिती देवून बदली करणाऱ्या शिक्षकांवर प्रशासनाने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. एखाद्या शिक्षकाने खोटी व दिशाभूल...
रत्नागिरीत सीईटी परीक्षा केंद्रावर गोंधळ
पालकमंत्री उदय सामंत यांचा तातडीने हस्तक्षेप
रत्नागिरी:- राज्य सीईटी कक्षातर्फे आयोजित विविध अभ्यासक्रमांसाठीच्या १९ प्रवेश परीक्षा आजपासून रत्नागिरीत सुरू झाल्या. मात्र, शासकीय फार्मसी कॉलेज येथील...
‘त्या’ गटशिक्षणाधिकारी यांच्या विरोधात आणखी एका शिक्षिकेची तक्रार
संगमेश्वर:- 'त्या' गटशिक्षणाधिकाऱ्याविरोधात दिवसेंदिवस तक्रारींचा पाढा वाढत चालला आहे. दोन दिवसांपूर्वी संगमेश्वरातील एका महिला शिक्षिकेने गटशिक्षणाधिकाऱ्याविरोधात तक्रार केली होती. आता आणखी एका महिला शिक्षिकेने...
जि. प. शाळेतील ६२ विद्यार्थी नवोदय विद्यालयाच्या परीक्षेत चमकले
रत्नागिरी:- इंग्रजी शाळांच्या तुलनेत कमी भौतिक सुविधा असूनही दिवसेंदिवस मराठी शाळांची गुणवत्ता वाढलेली दिसत आहे. यावर्षी नवोदय विद्यालयाच्या परीक्षेत ६२ विद्यार्थी चमकले आहेत. स्पर्धा...
वरिष्ठ अधिकाऱ्याकडून छळ, शिक्षिकेची जि. प. कडे तक्रार
रत्नागिरी:- संगमेश्वर तालुक्यातील एका शिक्षिकेने तालुक्यातील शिक्षण विभागाचा वरिष्ठ अधिकारी आपल्याला त्रास देत असल्याची तक्रार जिल्हा परिषदेकडे केली आहे. त्यामुळे शिक्षण विभाग पुन्हा एकदा...
शाळा परिसरात कॅफिनयुक्त पेय विक्रिस बंदी
रत्नागिरी:- शालेय विद्यार्थ्यांमध्ये थंडपेय पिण्याचे आकर्षण असते.शाळेच्या आजूबाजूला असलेल्या दुकानांमध्ये जाऊन हे विद्यार्थी थंड पेय पितात.अनेक वेळा कॅफिन असलेली थंडपेय हे विद्यार्थी पितात. हे...
जिल्ह्यातील चारशे कंत्राटी शिक्षकांचे आझाद मैदानावर धरणे
रत्नागिरी:- कंत्राटी शिक्षक भरती शासन निर्णयाचा पुनर्विचार करून हा शासन निर्णय पुनर्जीवीत करावा, या मागणीसाठी सोमवारी जिल्ह्यातील 400 कंत्राटी शिक्षकांनी मुंबई येथील आझाद मैदानावर...
विद्यार्थ्यांचे नुकसान करणारा शासन निर्णय रद्द करा; शिक्षक समितीचे धरणे आंदोलन
रत्नागिरी:- विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणारा १५ मार्च २०२४ चा शासन निर्णय रद्द करा.या निर्णयामुळे भविष्यात शाळेत शिक्षक उपलब्ध होणार नाहीत.या निर्णयामुळे हजारो शिक्षक अतिरिक्त...












