Thursday, March 12, 2026
spot_img

आठ दिवसानंतरही केवळ 50 टक्के शाळा सुरू

कोरोनाची दहशत; 13 हजार विद्यार्थ्यांची हजेरी रत्नागिरी:- शाळा सुरु करण्याचे आदेश प्राप्त झाल्यानंतर आठ दिवसात 9 वी ते 12 वी च्या पन्नास टक्केच शाळांमध्ये प्रत्यक्ष...

शहरी भागात विद्यार्थांना ऑनलाईन माध्यमातूनच धडे

रत्नागिरी:- शहरी भागात मोबाईलच्या रेंजचा प्रश्‍न उद्भवत नाही. त्यामुळे शाळा बंद ठेवून ऑनलाईन शिक्षण देणे शक्य आहे. मुलांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांवर सक्ती करु नये असे...

जि. प. पदाधिकाऱ्यांची मुंबई वारी पावणार; लवकरच शिक्षकांच्या रिक्त जागा भरणार

रत्नागिरी:- जिल्हा परिषदेतील विविध समस्यांबाबत दोन आठवड्यापूर्वी अध्यक्ष रोहन बने यांन केलेल्या मंत्रालयातील वारीचे फळ लवकरच पदरात पडणार आहे. शिक्षकांची रिक्त पदे भरण्याच्यादृष्टीने शिक्षण...

शाळा सुरू होण्याचा मार्ग खडतर

८३ हजार पैकी केवळ १४०० विद्यार्थीच शाळेत येण्यास तयार रत्नागिरी:- जिल्ह्यातील 196 शाळांमधील 1400 विद्यार्थ्यांच्या पालकांनी संमती पत्र सादर केले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात...

शिक्षक, विद्यार्थ्यांचीही कोरोना चाचणी होण्याची शक्यता

रत्नागिरी : राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने राज्यातील नववी, दहावी व बारावीचे वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा आदेश दिला आहे. वर्ग सुरू होण्यापूर्वी...

इंग्रजी माध्यमांच्या शाळांना मराठी विषय सक्तीचा 

रत्नागिरी:- मराठी भाषा शासकीय पातळीवर सहसा वापरली जात नाही, आणि वापरली गेली तरी ती समजायला क्‍लिष्ट असते, अशी तक्रार आता कोणालाही करता येणार नाही. तसेच...

नववी, दहावीच्या गणित अभ्यासक्रमाला कात्री 

शिक्षण विभागाचा निर्णय  रत्नागिरी:-कोरोनामुळे शाळा सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत. मात्र, इयत्ता नववी व दहावीच्या गणिताचा अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय...

शिष्यवृत्तीच्या परीक्षेत जि. प. विद्यार्थ्यांची कामगिरी उंचावली 

रत्नागिरी:- शिष्यवृत्तीत उत्तम कामगिरी करण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने गुणवत्ता कक्षाची निर्मिती केली. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा 210 पेक्षा अधिक गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांच्या यादीत...

अयोग्य क्रिडा प्रमाणपत्रामुळे शिक्षक अपात्र

रत्नागिरी:-  क्रिडा स्पर्धेत प्राविण्याचा आधार घेऊन नोकरीसाठी पात्र ठरलेल्यांपैकी प्रमाणपत्र अयोग्य ठरल्यामुळे अपात्र ठरलेल्यांमध्ये रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकाचा समावेश आहे. त्या उमेदवाराला नियुक्ती देण्यापुर्वी...

जिल्ह्यात पदवीधर शिक्षकांची 600 पदे रिक्त 

रत्नागिरी:- जिल्हा परिषद शाळांमधील सहावी, सातवीच्या विद्यार्थ्यांना विज्ञान, गणित विषय शिकवणार्‍या पदवीधर शिक्षकांची जिल्ह्यात कमतरताच आहे. जिल्ह्यात सुमारे 600 शिक्षकांची आवश्यकता असून दहाच पदवीधर शिक्षक...