पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यात अडचणी
रत्नागिरी:-पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु करण्याबाबत शासनाकडून हालचाली सुरु झाल्या आहेत; मात्र नववी ते बारावीच्या वर्गांना शहरी भागातील शाळांमधून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही....
दीड महिन्यात 82 हजार विद्यार्थ्यांची शाळेत हजेरी
रत्नागिरी:- जिल्ह्यातील कोरोना स्थिती नियंत्रणात असली तरीही शाळेतील विद्यार्थी उपस्थिती पन्नास टक्केपर्यंतच आहे. 9 ते 12 वी पर्यंतचे वर्ग सुुरु करण्यास मान्यता मिळाल्यानंतर जिल्ह्यातील...
यु डायसच्या नोंदीनंतरच शासनासकडून थेट निधीला मंजुरी
रत्नागिरी:- सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषदेला प्राप्त झालेला निधीची माहिती शिक्षण समितीमध्ये मांडण्यात आली होती. यु डायसमध्ये शाळांनी नोंदी केल्यानंतर शासनाकडून थेट निधी मंजूर...
जिल्ह्यात प्राथमिक शाळांचे वर्ग पुन्हा सुरू
रत्नागिरी:- प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबत शासनाने निर्णय घेतलेला नसला तरीही रत्नागिरी जिल्ह्यातील काही प्राथमिक शाळांचे कामकाज शाळा व्यवस्थापन समित्यांच्या सकारात्मकतेमधून सुरु झाले आहे. ग्रामीण भागातील...
सरल पोर्टलमधून नियुक्ती स्थानिक शिक्षकांसाठी अडचणीची
शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण; अनेक शिक्षकांना फटका
रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या विनंती बदल्यांची प्रक्रिया गेले दोन महिने रखडली आहे. त्याचा फटका रत्नागिरी तालुक्यातून अन्य तालुक्यात...
नवोदयमध्ये परजिल्ह्यातील मुलांना प्रवेश नको
जि. प. अध्यक्ष बने; दिल्यास कारवाई होणार
रत्नागिरी:- नवोदय विद्यालयातील प्रवेशासाठी परजिल्ह्यातील मुलांना ज्या शाळा प्रवेश देत आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्यांनी...
शिरगांव मत्स्य महाविद्यालयाच्या श्रुतिका सावंतचा जागतिक स्तरावर झेंडा
रत्नागिरी:- डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या शिरगांव येथील मत्स्य महाविद्यालयाची विद्यार्थीनी श्रुतिका सावंत हिने रत्नागिरीची मान उंचावली आहे. युनायटेड नेशन्सने स्थापित केलेली...
जिल्ह्यात पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा उद्या उघडणार?
रत्नागिरी:- प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबत शासनाने निर्णय घेतलेला नसला तरीही शाळा व्यवस्थापन समित्यांच्या सकारात्मकेतमधून काही गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा सुरु करण्याच्या हालचालींना वेग आला....
‘नवोदय’च्या प्रवेशासाठी कडक नियमावली
रत्नागिरी:- राजापूर येथील नवोदय विद्यालयातील प्रवेश प्रक्रियेत होणारी बनवेगीरी रोखण्यासाठी आणि स्थानिक मुलांना तिथे प्रवेश मिळावा या उद्देशाने जिल्हा परिषदेकडूनही कडक पावले उचलण्यात येणार आहेत....
शिक्षक भरतीवरील बंदी उठली; लवकरच गावागावातील शाळांना मिळणार गुरुजी
रत्नागिरी:- पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पारदर्शक पद्धतीने सन 2017 पासून सुरू झालेली शिक्षकभरती अद्याप पूर्णत्वास गेलेली नाही. कोव्हीडमुळे राज्याची आर्थिक स्थिती संकटात आली. परिणामी भरती...












