Saturday, March 14, 2026
spot_img

शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापन समितीकडे

रत्नागिरी:- जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात असल्याने सद्यःस्थितीत जिल्हा परिषद प्राथमिकच्या 5 वी ते 8 वीच्या शाळा सुरुच राहणार आहेत. स्थानिक स्तरावरील परिस्थितीचा विचार करुन...

जि. प. च्या आदर्श शाळा पुरस्काराची घोषणा

रत्नागिरी:- जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे आदर्श शाळा पुरस्कार जाहीर झाले असून रत्नागिरीतील चांदेराई नं. १ तर खेड तालुक्यातील गुणदे-तांबडसह एकूण २१ शाळांना पुरस्कार जाहीर...

शाळा सेफ्टीसाठी सादील मधून 1 कोटी 60 लाख

रत्नागिरी:- कोरोना काळात अनेक शाळांमध्ये बाधित रुग्ण वास्तव्यास होते. शाळा सुरू होत असून जिल्हा परिषदेच्या शाळांना स्वच्छतेसह विद्यार्थ्यांच्या काळजीसाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सादील निधीतून...

पाचवी, आठवीच्या शंभर टक्के मुलांना द्यावी लागणार शिष्यवृत्ती परीक्षा

अध्यक्ष रोहन बने;  जि. प. च्या बैठकीत निर्णय रत्नागिरी:- जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून दिला जाणारा गुणवंत आदर्श पुरस्कार निवड करताना शिष्यवृत्ती, नवोदय आणि स्पर्धा परिक्षांमधील विद्यार्थ्यांचे...

जिल्ह्यातील 1 हजार 748 शाळा नव्याने सुरू

40 हजार 128 विद्यार्थ्यांची शाळेत हजेरी रत्नागिरी:- शासनाच्या आदेशानुसार पाचवी ते आठवी पर्यंतचे वर्ग सुरू झाल्यानंतर शालेय कामकाज सुरळीत आहे. जिल्ह्यात एकूण 1 हजार 748...

प्री मॅट्रीक शिष्यवृत्तीसाठी बोगस विद्यार्थ्यांची नोंदणी

यूपी, बिहारची नावे यादीत; साडेसातशे बोगस नावे रत्नागिरी:- विद्यार्थ्यांना प्री मॅट्रीक शिष्यवृत्तीच्या ऑनलाईन अर्जात बोगस नावांची नोंद केल्याचा प्रकार पुढे आला आहे. जिल्ह्यातील सुमारे 200 शाळांमधून...

राज्यभरातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीला सुरू होणार: उदय सामंत

मुंबई:- राज्यभरातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीला सुरू होणार आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेतून दिली. ५० टक्के...

आरटीईच्या 25 टक्के आरक्षित जागांसाठी यंदा एकच सोडत

रत्नागिरी:- आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी खासगी शाळेत राखीव असलेल्या 25 टक्के जागांसाठी यंदा एकच सोडत निघणार आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने प्रवेशाबाबतचे संभाव्य...

जिल्ह्यात पाचवी ते आठवीच्या 1 हजार 611 शाळा पुन्हा गजबजल्या

रत्नागिरी:- कोरोना प्रादुर्भावामुळे बंद ठेवण्यात आलेल्या शाळांपैकी 5 ते 8 वीचे वर्ग मंगळवारपासून (ता. 27) प्रत्यक्ष भरण्यास सुरवात झाली. जिल्ह्यात 2,172 पैकी 1,611 शाळा...

जिल्ह्यात पाचवी ते आठवीच्या शाळांचे वर्ग पुन्हा सुरू

रत्नागिरी:- कोरोनामुळं मागील अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा बुधवारपासून अनलॉक झाल्या असून, ५वी ते ८वीचे वर्ग सुरु झाले आहेत. शाळा पुन्हा सुरु झाल्यानं विद्यार्थी...