Saturday, March 14, 2026
spot_img

कदम फाऊंडेशन अपेडे संस्थेच्या जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर

रत्नागिरी:- कदम फाऊंडेशन अपेडे या संस्थेने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत तब्बल 365 विद्यार्थांनी सहभाग घेतला होता....

कालिदास संस्कृत विद्यापीठ उपकेंद्राचे पहिले पाऊल

मंत्री उदय सामंत ;कार्यालय सुरू,संस्कृती जपणारा उपक्रम रत्नागिरी:- रामटेकच्या कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे उपकेंद्र रत्नागिरीत उभारण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले आहे. त्याचे कार्यालय सुरू झाले...

पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या

रत्नागिरी:-शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षेचा पाया भक्कम करणार्‍या इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर...

रत्नागिरी ‘एज्युकेशन हब’ म्हणून विकसित होईल: ना. सामंत

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्रमध्ये एज्युकेशनल हब असेल असा विश्वास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. मराठा मंदिर हायस्कूल, पाली येथे...

आरटीईअंतर्गत शाळांनी प्रवेश नाकारल्यास कठोर कारवाई होणार 

रत्नागिरी:- वंचित दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खासगी संस्थेतील शाळांनी आरटीईअंतर्गत प्रवेश देणे बंधनकारक आहे. तरीदेखील काही शाळांनी प्रवेश नाकारल्यास कारवाई केली जाईल, अशी सुचना शासनाने केली...

11 हजार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा घरबसल्याच 

ऑनलाईन पद्धतीने शाळा सुरू; जिल्ह्यात 75 हजार विद्यार्थांना धडे रत्नागिरी:-शासनाच्या निर्देशांनुसार नव्या शैक्षणिक वर्षाचा मंगळवार 15 जूनपासून प्रारंभ झाला. सलग दुसऱ्या वर्षी विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गांना...

जिल्ह्यात शिक्षणाचा ‘पहिले पाऊल उपक्रम यशस्वी’

रत्नागिरी:- कोरोनामुळे 1 ली व 2 रीतील अनेक विद्यार्थी प्रत्यक्ष अध्यापनापासून दूर राहिले आहेत. तसेच येऊ घातलेल्या शैक्षणिक वर्षात अंगणवाडीतून पहिली येणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये शाळेची भिती...

कदम फाउंडेशनतर्फे जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन 

रत्नागिरी:-कदम फाउंडेशन अपेडे संस्थेतर्फे पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तीन गटात ही स्पर्धा घेण्यात येणार असून...

संगमेश्वरमधील सर्व शाळांचा समावेश दुर्गम भागात करा 

माजी जि. प. अध्यक्ष रोहन बने यांची मागणी  रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसाठी दुर्गम क्षेत्र निश्‍चित करण्यात शिक्षण विभागाकडून संगमेश्‍वर तालुक्यावर अन्याय झाला आहे....

दहावीच्या विद्यार्थ्यांचे 100 गुणांचं मूल्यमापन होणार: शिक्षणमंत्री

मुंबई:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2020-21 या शैक्षणिक वर्षाची दहावीच्या परीक्षा रद्द करून, सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण करण्याबाबत परवानगी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने दिली आहे....