Saturday, March 14, 2026
spot_img

प्राथमिक शिक्षक समितीचे 26 जुलैला आंदोलन

समस्यांकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष; सीईओंना निवेदन रत्नागिरी:-प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्न व शैक्षणिक समस्यांवर चर्चा करण्यासाठी प्राथमिक शिक्षक समितीने पत्रव्यवहार केला होता. मात्र दोन वर्षात...

जिल्ह्यातील पाचपेक्षा कमी पटांच्या शाळांचे होणार समायोजन 

पाचपटाच्या 260 शाळा; प्राथमिक चर्चा पूर्ण  रत्नागिरी:- पाचपेक्षा कमी पटाच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे जवळच्या शाळेत समायोजन करण्यासंदर्भात प्राथमिक चर्चा नुकतीच झाली. जिल्ह्यात 260 शाळा...

शाळा सोडल्याच्या दाखल्याशिवाय मिळणार विद्यार्थ्यांना प्रवेश 

रत्नागिरी:- एका शाळेतून दुसर्‍या शाळेत प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्याला शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक असतो; मात्र आता विद्यार्थ्यांना दाखल्याशिवाय प्रवेश दिला जाणार आहे. याबाबत शालेय शिक्षण विभागाने...

कोकण विभागीय मंडळाचा दहावी निकाल १०० टक्के

पुणे:- यंदा दहावीच्या निकालात कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकणाचा निकाल सर्वाधिक म्हणजे १०० टक्के लागला आहे. या निकालासाठी एकूण ७२ विषयांचं मूल्यमापन करण्यात...

जिल्ह्यात चारच ठिकाणी वाजली शाळेची पहिली घंटा

223 विद्यार्थ्यांची उपस्थिती रत्नागिरी:-शासनाने कोरोना नसलेल्या गावात आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार दोन तालुक्यातील चार शाळांमध्ये 223 विद्यार्थ्यांनी हजेरी लावली....

जिल्ह्यात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर

रत्नागिरी:- आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या असून त्यादृष्टीने रत्नागिरी जिल्ह्यात तयारी सुरु झाली आहे. प्रत्येक गावांमध्ये सरपंचांच्या अध्यक्षतेखाली कमिटी...

कोरोनामुळे थांबलेल्या शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला पुन्हा चालना

रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसाठी नवीन पोर्टल तयार करण्याचे काम राज्यस्तरावर हाती घेण्यात आले आहे. त्यामध्ये सुगम, दुर्गम शाळांची माहिती भरावयाची आहे....

मुलाखतीविना पदभरतीच्या यादीतील शिक्षकांचे काय?

यादीतील उमेदवारांवर अन्याय; मुलाखतीद्वारे होणार भरती रत्नागिरी:- खासगी शैक्षणिक संस्थांना मुलाखतीद्वारे शिक्षकांची भरती करण्यास शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे...

आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी 9 जुलैपर्यंत मुदतवाढ

रत्नागिरी:- बालकांचा सक्तीचा व मोफत शिक्षण अधिकाराच्या (आरटीई) नियमानुसार आर्थिक दुर्बल घटकांतील मुलांना इयत्ता पहिलीसाठी प्रवेश प्रक्रिया गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. त्यात तांत्रिक अडचणी येत...

जिल्ह्यातील सव्वा लाख विद्यार्थी पाठ्यपुस्तकांच्या प्रतिक्षेत

रत्नागिरी:-शासनाने यंदाच्या शैक्षणिक सत्राला 15 जूनपासून ऑनलाइन पद्धतीने सुरुवात झाली. मात्र आज आठवडा उलटला तरी जिल्ह्यातील 1 लाख 26 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना अद्याप जिल्ह्यात...