अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेले मोबाईल निकृष्ट; 30 ऑगस्टपर्यंत मोबाईल करणार परत
रत्नागिरी:- राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका शासनाने दिलेले निकृष्ट दर्जाचे मोबाईल एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयात परत करणार असल्याचे राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने सांगितले आहे....
कोरोना काळात शाळांमधील पटसंख्येत मोठी घट
1 हजार 385 शाळा विसपेक्षा कमी पटाच्या
रत्नागिरी:- जिल्हा परिषद शाळांमधील घटती पटसंख्या हा चर्चेचा विषय बनला आहे. जिल्ह्यात 1 हजार 385 शाळा वीसपेक्षा कमी पटाच्या...
अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरु
रत्नागिरी:- अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून जिल्ह्यात कला, वाणिज्यसह विज्ञान विषयांसाठी २७ हजार ४२० जागा उपलब्ध आहेत. कोरोनामुळे यंदा दहावीच्या परिक्षा न घेता...
शिष्यवृत्तीसाठी १०,५१४ विद्यार्थ्यांची हजेरी
रत्नागिरी:- कोरोनाच्या परिस्थितीमध्येही पाचवी आणि आठवी ची शिष्यवृत्ती परिक्षेला जिल्ह्यात विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. कोरोनोचे नियम पाळत ठिकठिकाणी व्यवस्थित नियोजन केले गेले. जिल्ह्यातील...
अकरावीच्या प्रवेशांसाठी सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय हायकोर्टाकडून रद्द
मुंबई:- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर अकरावीतील प्रवेशांसाठी सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र या निर्णयाला हायकोर्टात आव्हान...
शाळा सुरू करण्याला पालकांचा अत्यल्प प्रतिसाद; केवळ 15 शाळाच सुरू
रत्नागिरी:- जिह्यातील 465 माध्यमिक शाळांपैकी आतापर्यंत 15 शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अभ्यासाचे काम सुरू झाले आहे. या शाळांमध्ये 1239 विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गात दाखल होऊन मार्गदर्शन...
शिष्यवृत्ती परीक्षा सलग दुसऱ्यांदा पुढे ढकलली
रत्नागिरी:- पाचवी आणि आठवी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा गेल्या पंधरा दिवसात दोन वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा 12 ऑगस्ट रोजी होणार आहे.
यापूर्वी ही...
यंदादेखील शिक्षक बदल्यांना मुहूर्त कठीणच?
रत्नागिरी:- जिल्हा परिषदेमधील कनिष्ठ सहायक, वरिष्ठ सहाय्यकांसह अन्य पदांच्या बदल्यांची प्रक्रिया 10 ऑगस्टपर्यंत करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. यामधून शिक्षकांच्या बदल्या वगळण्यात आल्या आहेत. त्यामुळे...
बारावीचा निकाल जाहीर; कोकण विभाग अव्वल
पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता बारावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा राज्याचा एकूण निकाल 99.63...
पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा 8 ऑगस्टला
रत्नागिरी:- कोरोनाचा प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेच्यावतीने घेण्यात येणारी इयत्ता पाचवीची पूर्व उच्च पाथमिक शिष्यवृत्ती आणि आठवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षां येत्या 8 ऑगस्ट रोजी...












