Monday, March 16, 2026
spot_img

पालकांवर फी वाढीचा बोजा; पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा शुल्कात वाढ 

रत्नागिरी:- इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी या वर्गातील विद्यार्थ्यांना देता येणार्‍या शिष्यवृत्ती परीक्षेचे शुल्क महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने वाढवले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पालकांवर...

एसटी बंद असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय; दररोज पाच किलोमीटर पर्यंत पायपीट

रत्नागिरी:- गेले 25 दिवसांपासून एसटी महामंडळाने सेवा बंद ठेवल्यामुळे ग्रामीण भागातील विद्याथ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. 4 ते 5 कि.मी. वर असलेल्या शाळेमध्ये...

दोन वर्षानंतर शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट; 71 हजार 346 विद्यार्थ्यांची पहिल्या दिवशी हजेरी

रत्नागिरी:- कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे दोन वर्षानंतर जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील पहिली ते सातवीपर्यंतच्या वर्गांचे प्रत्यक्ष अध्यापन सुरु झाल्यामुळे 2 हजार 713 शाळांमधील...

जिल्ह्यात शाळांची घंटा पुन्हा वाजणार; पहिली ते चौथीचे वर्ग बुधवारपासून भरणार

रत्नागिरी:- कोरोना बाधित कमी झाल्यामुळे पहिली ते चौथीचे वर्गही सुरु करण्यास शासनाने अनुमती दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एक हजार शाळांमधील सुमारे ७५ हजाराहून अधिक...

राज्यात 1 डिसेंबरपासून पहिलीपासूनचे वर्ग होणार सुरू

मुंबई:- कोरोनाच्या फैलावामुळे गेल्या दीड वर्षापासून बंद असलेल्या राज्यातील शाळांची घंटा अखेर वाजणार आहे. येत्या १ डिसेंबरपासून राज्यातील पहिलीपासूनचे शाळांचे वर्ग सुरू होणार आहेत....

पाचवी- आठवी शिष्यवृत्तीचा निकाल जाहीर 

रत्नागिरी:- कोरोनाचा प्रार्दुभावामुळे महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेच्यावतीने घेण्यात आलेल्या इयत्ता 5 वी ची पूर्व उच्च पाथमिक शिष्यवृत्ती आणि 8 वी ची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती...

एसटी संपाचा टीईटी परीक्षार्थींना फटका; अनेकजण उशिराने परीक्षा केंद्रावर 

रत्नागिरी:- शिक्षक पात्रता परीक्षेला (टीईटी) एसटी संपाचा फटका बसला असून काही उमेदवारांना केंद्रांवर वेळेत उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे त्यांची टीईटीची संधी हुकली. जिल्ह्यातील...

राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणात जिल्ह्यातील 4 हजार 952 विद्यार्थ्यांचा सहभाग

रत्नागिरी:- कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययनात झालेला र्‍हास (लर्निंग लॉस) तपासण्यासाठी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण शुक्रवारी (ता. 13) झाले. यामध्ये जिल्ह्यातील तिसरी, पाचवी, आठवी व दहावीतील...

जिल्ह्यातील शाळांना आजपासून दिवाळी सुट्टी

रत्नागिरी:- जिल्ह्यातील शाळांना दिवाळीसाठी 1 ते 14 नोव्हेंबरपर्यंत यापूर्वी सुट्टी जाहीर केलेल्या तारखेत पुन्हा बदल करण्यात 28 ऑक्टोबरपासून 10 नोव्हेंबपर्यंत नव्याने सुट्टी लागू करण्यात...

तासिका तत्त्वावरील अध्यापकांची दिवाळी गोड; मानधनात वाढ करण्याचा निर्णय

रत्नागिरी:- उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकीय महाविद्यालये/ संस्था तसेच अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी अभ्यागत व्याख्याते तसेच तासिका तत्त्वावरील अध्यापकांना...