Wednesday, March 18, 2026
spot_img

जिल्ह्यातील ९० टक्के शाळांमध्ये विद्यार्थ्यांची हजेरी 

रत्नागिरी:- कोरोना बाधितांची संख्या घटल्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील बहूसंख्य शाळा मंगळवारपासून चालु झाल्या आहेत. पटसंख्या अधिक असलेल्या शहरी भागातील शाळांमध्ये गर्दी टाळण्यासाठी एक...

जिल्ह्यातील 89 अंगणवाड्या बनल्या आनंदवाड्या

रत्नागिरी:- जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभागाने गावागावातील अंगणवाड्या स्मार्ट बनविण्यासाठी पावले उचलली आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ८९ अंगणवाड्या आनंदवाड्या बनल्या आहेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे...

जिल्ह्यातील शाळा 1 फेब्रुवारीपासून पुन्हा सुरू: पालकमंत्री

रत्नागिरी:- ओमिक्रोनच्या संकटामुळे बंद झालेल्या शाळा 1 फेब्रुवारी पासून पुन्हा सुरू करण्यात येतील अशी माहिती पालकमंत्री अनिल परब यांनी दिली. छत्रपती शिवाजी स्टेडियम येथील...

जि. प. च्या 95 टक्के शाळा व्यवस्थापन समित्यांचा अध्यापन सुरू करण्यास कौल 

पालकमंत्री-जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाकडे नजरा रत्नागिरी:- जिल्हा परिषदेच्या 2 हजार 522 शाळांपैकी 95 टक्के शाळा व्यवस्थापन समित्यांनी प्रत्यक्ष अध्यापन सुरु करण्यास संमती दिली आहे. त्यामुळे पालकमंत्री आणि...

जिल्हा परिषदेतील कर्मचारी बदल्यांना अखेर मुहूर्त 

रत्नागिरी:- कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्षांपासून ग्रामविकास विभागातील कर्मचार्‍यांच्या बदल्या करता आल्या नव्हत्या. त्यामुळे या वर्षी क व ड वर्गातील कर्मचार्‍यांच्या बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात...

शाळा सुरू करण्याबाबत सावध भूमिका; सव्वा दोन लाख विद्यार्थी प्रतीक्षेत 

रत्नागिरी:- जिल्ह्यात दररोज दोनशेहून अधिक कोरोना बाधित सापडत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून माध्यमिक, प्राथमिक शाळा चालू करण्याबाबत सावध भुमिका घेतली आहे. त्यामुळे पहिली ते बारावीच्या सव्वा...

राज्यात शाळा उघडणार मात्र रत्नागिरीत बंदच राहणार… 26 जानेवारीला होणार निर्णय

रत्नागिरी:- पहिली ते बारावीचे वर्ग सोमवारपासून सुरु करण्याची घोषणा राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली; मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा चालू करण्याचा निर्णय...

पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जि. प. चे 89 विद्यार्थी चमकले

रत्नागिरी:-  शिष्यवृत्ती परिक्षेत पाचवीच्या गुणवत्ता यादीमध्ये जिल्हा परिषदेचे ८९ विद्यार्थी चमकले. जास्तीत जास्त विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्यासाठी गेली दोन वर्षे गुणवत्ता कक्षाची स्थापना करण्यात...

24 जानेवारीपासून शाळा पुन्हा सुरु

मुंबई: महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरु करण्याच्या निर्णयासंदर्भात माहिती दिली आहे. सगळ्यांचं मत शाळा सुरु करण्याचे अधिकार स्थानिक स्तरावर द्यावेत, असं...

कोरोनाचे नियम पाळून शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग राहणार सुरु

रत्नागिरी:- कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या भितीने शाळांमधील प्रत्यक्ष अध्यापन बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला; मात्र त्याचा फटका जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना बसणार आहे. तांत्रिक अडचणींमुळे आधीच...