दुर्गम भागात काम करणार्या शिक्षकांचा सुगम शाळांमध्ये येण्याचा मार्ग मोकळा
रत्नागिरी:- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अवघड (दुर्गम) क्षेत्रातील शाळांच्या यादीचा उपयोग करावा असे आदेश नुकत्याच झालेल्या ग्रामविकास विभागाच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये...
जिल्ह्यातील चार हजार अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार भत्त्याची रक्कम
रत्नागिरी:- पोषण ट्रॅकरचे काम उत्कृष्ट पद्धतीने केल्याने अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना देण्यात येणारा प्रोत्साहन भत्ता थेट बँक खात्यात जमा करण्याची घोषणा महिला व बाल विकास...
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये लवकरच ‘फोर्स-५१’
रत्नागिरी:-स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक मुलभूत क्षमता प्राप्त व्हावी यासाठी जिल्हापरिषदेच्या शाळांमध्ये ‘फोर्स-५१’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात संगमेश्वर तालुक्यातील देवळे बीटमधील ५८ शाळांची...
2 मे पासून शाळांना उन्हाळी सुट्टी
मुंबई:- यावर्षी शाळांना उन्हाळ्याची सुट्टी मिळणार नाही, या कल्पनेनं हिरमुसलेल्या विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना...
विद्यार्थ्यांसाठी आता प्रत्येक शाळेत ‘पॉलिमर दप्तरालय’
रत्नागिरी:-दरवर्षी विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे वजन कमी करण्यावर चर्चा होते. दप्तराचे वजन किती हवे, हे सरकारने ठरवले आहे. सर्व वर्गातील मुलांचे दप्तराचे ओझे त्यांच्या शारीरिक वजनाच्या 10 टक्क्यांपेक्षा कमी असावे. दप्तरामध्ये काय...
जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचा निर्णय
रत्नागिरी:-पाणी टंचाई व वाढता उष्मा लक्षात घेऊन जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रातच भरवण्याचे निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. त्याची अंमलबजावणी जिल्ह्यातील २७०० शाळांमध्ये...
भारत शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी नंदकुमार साळवी तर कार्याध्यक्ष पदावर नमिता कीर बिनविरोध
रत्नागिरी:-भारत शिक्षण मंडळाच्या २०२२ ते २०२५ या त्रिवार्षिक निवडणूकीमध्ये अध्यक्ष म्हणून नंदकुमार शंकरराव साळवी, कार्याध्यक्ष म्हणून नमिता रमेश किर, उपाध्यक्ष म्हणून दिनकर शंकरराव पटवर्धन,...
ऑनलाईन बदल्यांसाठी एक शिक्षक, एक मोबाईल नंबर अनिवार्य
रत्नागिरी:-जिल्हा परिषद शाळांमधील प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांसाठी विकसित होत असलेल्या मोबाईल अॅपमधील मसुद्यात ३१ दुरुस्त्या करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार अॅपसाठीच्या मसुद्यात (डेटा) समाविष्ट...
जिल्ह्यातील शाळा शंभर टक्के उपस्थितीत सुरू होणार
रत्नागिरी:- संपूर्ण राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे कमी झाला असून रत्नागिरी जिल्ह्यातही एकही बाधित गेल्या दोन दिसात नोंदला गेलेला नाही. परिस्थिती लक्षात घेऊन शालेय शिक्षण...
जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीतील सात शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित होणार
रत्नागिरी:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याचा निर्णय राज्य शासनस्तरावरून घेण्यात आला आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील ७ शाळांचा समावेश झाला...












