Wednesday, March 18, 2026
spot_img

विद्यार्थ्यांना आता एक ऐवजी दोन गणवेश मिळणार 

रत्नागिरी:- शालेय विद्यार्थ्यांना दोन वर्षांपासून एकच गणवेश मोफत दिला जात होता. मात्र, आगामी शैक्षणिक वर्षापासून प्रत्येक विद्यार्थ्याला दोन गणवेश दिले जाणार आहेत. जिल्ह्यातील ५१...

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी आता ‘संवाद दिन’

रत्नागिरी:-मान्यताप्राप्त शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर ‘संवाद दिन’ आयोजित करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. या...

आरटीई राखीव प्रवेश प्रक्रियेसाठी 10 मे पर्यंत मुदतवाढ

रत्नागिरी:-शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी १० मे २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे निवड यादीतील बालकांच्या प्रवेशासाठी...

शिक्षक बदल्यांसाठी स्वतंत्र मोबाईल अ‍ॅप; जिल्ह्यातील सहा हजार शिक्षकांचा डेटा शासनाकडे

रत्नागिरी:-जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांसाठी मोबाईल अ‍ॅप विकसित केले जात आहे. त्यामुळे यावर्षी शिक्षकांच्या बदल्या या याच मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून केल्या जाण्याच्या हालचाली आहेत. या...

कोकणाच्या शैक्षणिक विकासासाठी माझ्यावर उच्च व तंत्र शिक्षण खात्याची जबाबदारी: ना. सामंत

रत्नागिरी:- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्रीपद मला का दिले हे आज कळले. कोकणातील शैक्षणिक उणीवा भरून निघाव्या. पुणे, विदर्भ, मराठवाड्या प्रमाणे कोकणाचा...

शिक्षक बदल्यांची प्रक्रिया हाती; पहिल्या टप्प्यात जिल्हा बदलीच्या शिक्षकांची माहिती गोळा

रत्नागिरी:- कोरोनामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरु झाली आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात जिल्हा बदली पात्र शिक्षकांची नावे, मोबाईल नंबर, मेल आयडी,...

25 टक्के मोफत प्रवेशासाठी 29 एप्रिलपर्यंत मुदतवाढ 

रत्नागिरी:-बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अधिनियमानुसार दरवर्षीप्रमाणे 25 टक्के प्रवेश प्रक्रिये अंतर्गत निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याकरता दि. 29 एप्रिलअखेर मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती...

‘आरटीई’ अंतर्गत प्रवेशाला पालकांकडून थंड प्रतिसाद

रत्नागिरी:-शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये शिक्षण हक्क कायद्यांतर्गत दिल्या जाणार्‍या 25 टक्के प्रवेशांसाठी जिल्ह्यात 914 जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी एकूण 1038 अर्ज दाखल झाले...

दहावी, बारावी परीक्षेत कॉपीमुक्त कोकण बोर्ड

रत्नागिरी:- राज्य शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षेत एकूण ३३४ कॉपीची प्रकरणे आढळली. त्यात दहावीच्या ९९ तर बारावीच्या २३५ गैरमार्ग प्रकरणांचा समावेश असल्याची माहिती...

रत्नागितील शाळा सकाळच्या सत्रातच सुरू ठेवण्याचा निर्णय

रत्नागिरी:- उष्म्याच्या झळांनी रत्नागिरीकर प्रचंड त्रस्त झाले आहेत; मात्र विदर्भाप्रमाणे उष्माघाताची स्थिती जिल्ह्यात भासत नसल्यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात ७ ते १२.३०...