Saturday, April 25, 2026
spot_img

जिल्हा परिषद शाळांना नव्याने मिळणार 367 शिक्षक

रत्नागिरी:- जिल्हा परिषदला पुन्हा नव्याने 367 शिक्षक मिळणार आहेत. पवित्र पोर्टलवरून ही भरती करणार असून येत्या पंधरा दिवसात या उमेदवारांचे कागदपत्र तपासणी होणार आहे....

परवानगीविना सात वाजता शाळा भरल्यास कारणे दाखवा नोटीस

रत्नागिरी:- शासनाच्या निर्णयानंतरही बहुतेक शाळा अजूनही सकाळी 7 वाजताच भरत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शिक्षण विभागाने कठोर पावले उचलली आहेत. शिक्षणाधिकार्‍यांच्या परवानगीविना सकाळी 9...

सकाळी नऊनंतर शाळा; जिल्ह्यात अंमलबजावणी रखडली

रत्नागिरी:- चालू शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून राज्यातील पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतच्या सर्व शाळा सकाळी नऊनंतर भरावाव्यात, याबाबतचा अध्यादेश शासनाने फेब्रुवारी 2013 मध्ये काढला...

शाळा प्रवेशोत्सवाने होणार विद्यार्थ्यांचे स्वागत

रत्नागिरी:- 15 जूनपासून नव्या शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ होत आहे. या नव्या शैक्षणिक पर्वाची उत्सुकता सर्व मुलांबरोबर पालक व शिक्षक वर्गाला लागली आहे. अशा शाळाप्रवेशोत्सवात...

जिल्ह्यात साडेदहा हजार विद्यार्थी करणार शिक्षणाचा श्री गणेशा

रत्नागिरी:- नव्या 2024-25 या शैक्षणिक वर्षाच्या ‘शाळा प्रवेशोत्सव'साठी फक्त एक दिवस बाकी राहिला आहे. विद्यार्थी, शिक्षक, पालकवर्ग सारेच त्यासाठी आतुर झालेले आहेत. यावर्षी 10...

शाळा दुरुस्तीसाठी आवश्यक १६ कोटी, हाती केवळ ६ कोटी 

रत्नागिरी:- जिल्हा परिषद शाळांची घंटा १५ जूनला वाजणार असला तरी किती शाळा दुरुस्तीला झाल्या आहेत, याचा आढावा घेण्याचे काम शिक्षण विभागाकडून सुरू आहे. मार्च...

शिक्षक भरतीनंतरही जिल्ह्यातील एक हजार पदे रिक्तच

रत्नागिरी:- जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक भरती झाली असली तरी अजूनही ही भरती अपुरीच ठरणार आहे. मे महिन्यात रत्नागिरी जिल्हा परिषदेने 996 शिक्षकांची भरती केली....

जिल्हा परिषदेच्या शाळांचा हायटेक शाळांच्या धर्तीवर विकास

१३ शाळांची निवड; २४ कोटी ४४ लाखांचा निधी रत्नागिरी:- केंद्रीय विद्यालय आणि नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या शाळा गुणवत्ता आणि भौतिक सुविधेतही सर्वोत्कृष्ट...

साडवलीचा पार्थ ब्रीद बोर्डात पहिला

कोकण बोर्डात प्रथम क्रमांक पटकावणारा प्रशालेचा पहिला विद्यार्थी देवरूख:- मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी. परीक्षेत प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था आंबव संचलित कै. सौ.मीनाताई ठाकरे...

दहावीच्या निकालात पुन्हा कोकणची बाजी; कोकणातील ९९.०१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२४ मध्ये घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत कोकण विभागीय मंडळाचा निकाल ९९.०१ टक्के लागला असून...