Monday, June 16, 2025
spot_img

रत्नागिरीत मनसेचा नगरपरिषदेवर धडक मोर्चा

रत्नागिरी:- रत्नागिरी नगरपरिषद प्रशासनाच्या बेफिकी आणि निष्क्रीय कारभाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज ‘गैरकारभाराची वरात’ नामक धडक मोर्चा काढण्यात आला. दुपारी १ वाजता नगरपरिषदेसमोर...

रत्नागिरीत सागरी रो-रो सेवा सुरू करण्यासाठी भगवती, जयगडची पाहणी

रत्नागिरी:- मांडवा, माझगाव ते रत्नागिरी, मालवण सागरी रो रो सेवा सुरू करण्याची घोषणा मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी नुकतीच केली. जलवाहतुकीचा...

महावितरणचा कारभार न सुधारल्यास ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा

रत्नागिरी:- जिल्ह्यात वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा, ग्राहकांना न विचारता जबरदस्तीने घरोघरी बसविण्यात येणाऱ्या स्मार्ट वीजमीटर आदी समस्यांचा जाब विचारण्यासाठी ठाकरे शिवसेनेने येथील महावितरणाच्या...

रत्नागिरीतील वृद्धाचा कोरोनाने कोल्हापूर सीपीआरमध्ये मृत्यू

कोल्हापूर:- जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या तीनवर गेली असून, रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील बेलारी येथील ६५ वर्षीय व्यक्तीचा येथील सीपीआर रुग्णालयात मृत्यू झाला आहे. आतापर्यंत...

मंडणगडची क्रू मेंबर रोशनी सोनघरेचा विमान अपघातात मृत्यू

रत्नागिरी: अहमदाबादवरून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या प्रवासी विमानाला उड्डाणानंतर काही मिनिटांतच अपघात झाला. या भीषण दुर्घटनेत विमानातील सर्व प्रवाशांसह कर्मचारीही मृत्युमुखी पडल्याची प्राथमिक माहिती...

दोन दिवस जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट 

15 व 16 जून जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट; नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन रत्नागिरी:- प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार 13 व 14 जून या कालावधीत...

चिपळूणच्या अपर्णा महाडिकचे आकाशातील शेवटचे उड्डाण

गुजरात विमान अपघातात अपर्णाचा दुर्दैवी अंत चिपळूण:- कोकणच्या मातीतून आकाशात उंच भरारी घेणाऱ्या आणि एअर इंडियामध्ये क्रू मेंबर म्हणून कार्यरत असलेल्या चिपळूण तालुक्यातील धामेली (भोजनेवाडी)...

राजापुरात भरदिवसा बिबट्याची दुचाकीवर झडप, महिला जखमी

पाचल:- तालुक्यातील ओणी येथे आज सकाळी 9 वाजता भर दिवसा बिबट्याने दुचाकीवर हल्ला करून महिलेला जखमी केले. या घटनेने परिसरात भीती निर्माण झाली आहे. सविस्तर...

13 ते 15 जूनला जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट

नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन रत्नागिरी:- प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार 13 ते 15 जून या कालावधीत जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.12 जून...

मुंबई-गोवा महामार्गासाठी २०२६ ची दिलेली डेडलाईन अंतिम

रत्नागिरी:- गेल्या ११ वर्षांत केंद्रात मोदी सरकारने शेतकरी, महिला, युवांकरिता व प्रत्येक देशवासियांसाठी विकासाच्या योजना आणल्या. पं. दिनदयाळ उपाध्याय यांनी सांगितल्याप्रमाणे अंत्योदयाचे स्वप्न साकार...