उमेदवारांची यादी अजूनही गुलदस्त्यातच

बंडखोरी वाढण्याचीही भीतीने विलंब रत्नागिरी:- महायुती आणि महाविकास आघाडी होणार, हे आता निश्चित झाले असले तरी अजूनही यातील एकाही पक्षाने आपल्या उमेदवारांची अधिकृत घोषणा केलेली...

रनप सार्वत्रिक निवडणूक; तिसऱ्या दिवशी दोघांचे उमेदवारी अर्ज

रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दोन दिवशी उमेदवारांनी पाठ फिरवल्या नंतर तिसऱ्या अपक्ष उमेदवारांनी आपले...

आगामी निवडणुकीत महायुतीच्या विजयाचे फटाके वाजतील: ना. उदय सामंत

रत्नागिरी:- शिवसेना उपनेते आणि राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्हा (दक्षिण) मधील महायुतीच्या...

रनप सार्वत्रिक निवडणूक; दुसऱ्या दिवशीही पाटी कोरीच

रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारपासून नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. दुसऱ्या दिवशी देखील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एकही उमेदवार रनप कार्यालयात फिरकला नाही....

राजापूर नगराध्यक्षपदासाठी आज एकच अर्ज दाखल

अपक्ष ज्योती खटावकर मैदानात राजापूर:- राजापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी केवळ एकच अर्ज दाखल झाला आहे. हा अर्ज...

रत्नागिरीत महायुतीचा पेच; ‘सन्मान नाही, तर सक्षम लढाई’

नितेश राणेंचा मित्रपक्षाला स्पष्ट इशारा रत्नागिरी:- मत्स्य आणि बंदर मंत्री तथा भाजप नेते नितेश राणे यांनी रत्नागिरीमधील महायुतीबाबत मोठे आणि थेट विधान केले आहे. रत्नागिरी...

रनपसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी इच्छुकांची पाठ

रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारपासून नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यास सुरुवात झाली असून, पहिल्याच दिवशी एकही उमेदवारी अजं दाखल झालेला नाही. रत्नागिरीत महाविकास आघाडी किंवा...

नगरसेवकांनी उत्तम काम करा अन्यथा राजीनामा द्या

पालकमंत्री उदय सामंत यांचा इशारा रत्नागिरी:- नगरसेवकाने निवडून आल्यानंतर एका वर्षाच्या आत समाधानकारक आणि अपेक्षित काम न केल्यास त्याला घरी पाठवले जाईल, म्हणजेच त्याचा राजीनामा...

चिपळुणात महिला ठरवणार नगराध्यक्ष

चिपळूण शहरात २१ हजार ५९६ महिला मतदार चिपळूण:- नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक यंत्रणा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे....

जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती निश्चित

मुंबईत महत्वपूर्ण बैठक; महायुतीवर एकमत रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील आगामी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी...