LATEST ARTICLES

कशेळीनजीक महामार्गावर ओढ्यात कोसळली कार

रत्नागिरी:- गेले २ वर्ष मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ चौपदरीकरणाचे काम सुरू असून ते अद्यापही पाली विभागातील खानू ते नाणीज या टप्प्यात बऱ्याच ठिकाणी...

तळवली हायस्कूलमधील ८ संगणक संच चोरीला

गुहागर:- तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या तळवली न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये चोरी झाली असून जुने नादुरुस्त असलेले ८ संगणक संच चोरीला गेले आहेत....

गणेशगुळेतील पर्यावरणपूरक गणेशमूर्ती अमेरिकेला रवाना

मूर्तिकार ज्ञानेश, नेहल कोटकर यांची संकल्पना; कागदी लगद्याचा वापर रत्नागिरी:- कागदी लगद्यापासून तयार करण्यात आलेली तालुक्यातील गणेशगुळ्यातील पर्यावरणपूरक सुबक गणेशमूर्ती सातासमुद्रापार गेल्या आहेत. ग्राहकांची मागणी...

माहेर संस्थेतील दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण

जिल्ह्यात खळबळ, पोलिसांकडून 'शोध पत्रिका' जारी रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्याच्या निवळी हातखंबा येथील "माहेर संस्था" या मुलींच्या बालगृहातून १२ जून रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास दोन...

सागरी महामार्गासाठी काळबादेवीत सीमांकन दाखवण्याची प्रक्रिया पूर्ण

लवकरच भूसंपादन होऊन पुलांच्या कामाला सुरुवात रत्नागिरी:- समुद्री महामार्गादरम्यान रत्नागिरी समुद्रकिनारी होणाऱ्या पुलांसाठी भूसंपादन प्रक्रियेपूर्वी ग्रामस्थांना सीमांकन दाखवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर जयगड परिसरातील...

कोकण रेल्वेगाड्यांचा वेग आजपासून मंदावणार

खेड:- कोकण मार्गावर पावसाळी वेळापत्रकाचे आज १५ जूनपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यामुळे २० ऑक्टोबरपर्यंत रेल्वेगाड्यांचा वेग मंदावणार असून प्रवाशांना विलंबाचा प्रवास करावा लागणार...

पावस पंचक्रोशीत ढगफुटी सदृश्य पाऊस; गोळप येथे दरड कोसळली, पावस बाजारपेठेत पाणी भरले

पावस:- पावस पंचक्रोशीला शुक्रवारी रात्रीपासून जोरदार पावसाने झोडपून काढले. मोठ्या प्रमाणात ढगफुटी सारखा पाऊस कोसळत होता. त्यामुळे पावस बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी भरल्याने...

देवरुख पोलिसांकडून गोवंश वाहतूक करणाऱ्यांवर मोठी कारवाई

३ लाख ७३ हजारांचा मुद्देमाल जप्त देवरुख:- रत्नागिरी जिल्ह्यात गोवंश वाहतूक आणि कत्तल संदर्भातील गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तसेच त्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने जिल्हा पोलीस...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या बुरुजाला अनधिकृत बांधकामांचा विळखा

रत्नागिरी:- रत्नागिरीतील प्रसिद्ध रत्नदुर्ग किल्ल्याचा टेहळणी बुरुज पेठकिल्ला येथील समुद्रात आहे. या बुरुजाच्या अवतीभवती झालेल्या अनधिकृत बांधकामाविरुद्ध स्थानिक रहिवाशांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.  हे...

खेडमध्ये विंचू दंशाने 17 वर्षीय युवकाचा मृत्यू

खेड:- तालुक्यातील तळे-कासारवाडी येथे वूंदंशाने 17 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना आज 13 जून रोजी पहाटेच्या सुमारास घडली. सोहम मंगेश शिर्के असे मृत युवकाचे...