साडवली येथे बैलांची अवैध वाहतूक; पिकअपसह ३.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
संगमेश्वर:- कत्तलीच्या उद्देशाने दोन बैलांची परवान्याविना आणि निर्दयीपणे वाहतूक केल्याप्रकरणी देवरूख पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. साडवली पार येथे सोमवारी पहाटे ही...
आंबा घाटातील रस्ता पुन्हा खचला; एकेरी वाहतूक सुरू
रत्नागिरी:- रत्नागिरी महामार्गावरील आंबा घाटात ओझरेखिंड आणि विसावा पॉईंटदरम्यान रस्त्याच्या दुरवस्थेने पुन्हा गंभीर स्वरूप धारण केले आहे. विसावा पॉईंटजवळ आणखी एका ठिकाणी रस्ता खचला...
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना टोलमाफी
रत्नागिरी:- ११ ते २७ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या सर्व खासगी वाहनांना तसेच एसटी बसला टोल पूर्णपणे माफी देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई...
कुवारबाव येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
रत्नागिरी:- शहरातील कुवारबाव परिसरात ३१ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. शंन्मुख आप्पासाहेब निंबाळ (वय ३१, रा. वृंदावन सोसायटी,...
रत्नागिरीत भीषण अपघात: टीआरपीजवळ बसच्या धडकेत गाईचा जागीच मृत्यू
रत्नागिरी:- राजापूरहून रत्नागिरीच्या दिशेने येणाऱ्या एसटी बसने टीआरपी परिसरातील सावंत पॅलेस हॉटेलसमोर रस्त्यावर आलेल्या गायीला जोरदार धडक दिल्याची घटना घडली. ही घटना आज सायंकाळी...
गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय
रत्नागिरी:- आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, तसेच महामार्गावरील संभाव्य वाहतूक कोंडी टाळता यावी,...
भटक्या कुत्र्यांना वेळीच आळा घाला, अन्यथा नगर परिषदेवर गुन्हा दाखल करू
युवासेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांचा इशारा
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस वाढला असून नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. फगरवठार पोलीस लाइन जवळ...
आरे येथे किरकोळ वादातून हाणामारी; १८ जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल
रत्नागिरी:- तालुक्यातील आरे कदमवाडी परिसरात हरवलेल्या मांजरावरून सुरू झालेल्या साध्या शाब्दिक वादाचे पर्यवसान हिंसक हाणामारीत झाले असून, या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात दोन्ही...
गवारेड्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचा अखेर मृत्यू
देवरुख:- देवरुख परिसरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. देवरुख - रत्नागिरी मार्गावर आंबव गावाच्या हद्दीत शुक्रवारी सकाळी गवारेड्याने केलेल्या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी...
ई-पॉसच्या विरोधात रेशन दुकानदारांचा एल्गार
रत्नागिरी:- ई-पॉस मशीनमध्ये वारंवार निर्माण होणाऱ्या तांत्रिक समस्यांवर प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याच्या निषेधार्थ राज्यभरातील रास्त भाव धान्य दुकानदारांनी सोमवार, दि. ७ सप्टेंबर रोजी...












