मंडणगड येथे कारच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

मंडणगड:- तालुक्यातील शिरगाव येथे मंगळवार, १८ नोव्हेंबर रोजी पहाटे साधारण चारच्या सुमारास वॅगनार गाडीचा भीषण अपघात झाला.  चालकाचे वॅगनार कारवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या...

माजी आमदार राजन साळवींना झटका, रत्नागिरीत मुलाला उमेदवारी नाकारली

रत्नागिरी:- रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेने (शिंदे गट) घेतलेल्या एका निर्णयामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत...

गाईच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या स्वाराविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील धामणी (ता. संगमेश्वर) येथील रस्त्यावर निष्काळजीपणे दुचाकी चालवून स्वतःच्या व मागे बसलेल्याच्या दुखापतीस ; तसेच गाईच्या मृत्यूस कारणीभूत झालेल्या स्वाराविरुद्ध संगमेश्वर...

जमिनीचे खोटे दस्ताऐवज तयार करुन १२ लाखाची फसवणूक

९ गुंठे जागेचे खरेदीखत; संशयिताविरुद्ध गुन्हा रत्नागिरी:- नऊ गुंठे जमिनीचे खोटे दस्तऐवज तयार करुन त्या आधारे दुय्यम निबंधक कार्यालय-रत्नागिरी येथून खरेदखत तयार करुन १२ लाखांची...

जिल्ह्यात महायुती म्हणूनच निवडणुकीच्या रिंगणात: ना. सामंत

रत्नागिरी:- जिल्ह्यातील नगर परिषद, नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका महायुती म्हणूनच लढविल्या जात आहेत. रत्नागिरी नगर परिषद नगराध्यक्षपदाची उमेदवारी शिल्पा सुर्वे यांना देण्यात आली आहे. जनतेच्या...

रत्नागिरीत परिवर्तनाची नांदी सुरू झालीय: बाळ माने

रत्नागिरी:- प्रवाशांची गर्दी झाली की बोट बुडण्याच्या धोका असतो तशी अवस्था महायुतीची झाली आहे. महायुतीची बोट ओव्हरलोड झालीय. ती केव्हाही बुडण्याची शक्यता आहे. महायुतीच्या...

रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी ८९ अर्ज दाखल

रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक राजकीय घडामोडी घडून आल्या. सोमवारी पहाटे शिवसेना शिंदे गटाकडून शिल्पा सुर्वे यांना नगराध्यक्ष...

जिल्ह्यात अनेक ठिकाणी रंगतदार लढतींची चिन्हे

नगराध्यक्षपदासाठी 56 तर नगरसेवकपदासाठी 635 अर्ज रत्नागिरी:- जिल्ह्यातील ४ नगरपालिका आणि ३ नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली....

‘एमआयडीसी’चा रत्नागिरी- सिंधुदुर्गातील 120 उद्योजकांना दणका

उत्पादन बंद ठेवलेल्या उद्योजकांना अंतिम नोटीस रत्नागिरी:- रत्नागिरी–सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये ‘एमआयडीसी’ने उत्पादन बंद ठेवलेल्या तब्बल 120 उद्योजकांना अंतिम नोटीस देत मोठा दणका दिला आहे. ‘भूखंड सुरू...

दारूच्या पैशांवरून वाद; तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण

राजापूर:- दारू पिण्यासाठी लागलेल्या पैशांवरून झालेल्या वादानंतर एका तरुणाला दुसऱ्याने लाकडी बॅट आणि नंतर दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना राजापूर तालुक्यातील आडीवरे वाडापेठ परिसरात...