विहिरीत पडलेल्या मादी बिबट्याला जीवदान

राजापुरात वन विभागाकडून अवघ्या ४ मिनिटात रेस्क्यू राजापूर:- तालुक्यातील जुवाठी शिर्केवाडी येथे एका खासगी विहिरीत पडलेल्या सुमारे दीड ते दोन वर्ष वयोगटातील मादी बिबट्याला वन...

आंबा, काजू उत्पादक उभारणार व्यापक लढा

हेक्टरी 22 हजारांची मदत तुटपुंजी; राजू शेट्टी करणार बागायतदारांचे नेतृत्व रत्नागिरी:- राज्य सरकारने आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २२ हजार रूपये प्रमाणे जाहीर केलेली...

दापोलीत बंद घर फोडून चोरीचा प्रयत्न

अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल दापोली:- शहरातील जालगाव-नागरबुडी परिसरातील एक बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दापोली...

रत्नागिरी शहराचा पाणीप्रश्न सुटला; शीळ धरणात मुबलक साठा

रत्नागिरी:- उन्हाळ्याच्या झळा तीव्र होत असताना रत्नागिरीकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात जाणवणारी पाणीटंचाई यंदा भासणार नाही, अशी ग्वाही...

डंपरचा वीज वाहिनीला स्पर्श; चालकाचा जागीच मृत्यू

दापोली-मंडणगड मार्गावरील घटना दापोली:- दापोली ते मंडणगड या महामार्गावर आज मंगळवारी सकाळी एक भीषण अपघात घडला असून, वीज वाहिनीला डंपरचा स्पर्श झाल्याने लागलेल्या जोरदार धक्क्यामुळे...

हुंड्यासाठी विवाहितेचा छळ, जीवे मारण्याची धमकी

दापोलीत पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल दापोली:- सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना दापोलीतील जोगळे-नशेमन कॉलनी परिसरात उघडकीस आली आहे....

साडेतीन लाखांचा ‘रॉक ब्रेकर’ घेऊन चालक पसार; तरुणावर गुन्हा दाखल

संगमेश्वर:- तालुक्यातील भिरकोड येथे पोकलेन मशीनवर चालक म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाने मालकाचा विश्वासघात करून साडेतीन लाख रुपये किमतीचा 'रॉक ब्रेकर' लंपास केल्याची घटना...

उन्हवरे फाट्याजवळ दुचाकी अपघातात स्वाराचा मृत्यू

दापोली:- दापोली-खेड रस्त्यावरील वाकवली नजीक असलेल्या उन्हावरे फाट्याजवळ आज पहाटेच्या सुमारास एका दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात ३४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला...

जमिनीच्या वादातून वृद्धावर कोयत्याने हल्ला

चिंचखरी येथील धक्कादायक घटना रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील चिंचखरी-मधलीवाडी येथे जमिनीच्या जुन्या वादातून एका ७७ वर्षीय वृद्धावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणी रत्नागिरी...

रत्नागिरी शहरात आजपासून प्लास्टिक हटाव मोहीम

रत्नागिरी:- शहर स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेने कंबर कसली आहे. आर्थिक वर्ष अखेरीची कामे संपल्यानंतर, १ एप्रिलपासून संपूर्ण शहरात प्लास्टिकविरोधी मोहिमेची कठोर...