ओबीसी आरक्षण बचावासाठी हजारो कुणबी बांधव रस्त्यावर
मोर्चा काढत तहसीलदार यांना निवेदन सादर
रत्नागिरी:- मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन ओबीसी आरक्षणात समाविष्ट करण्याच्या कथित प्रयत्नाविरोधात रत्नागिरीत ओबीसी-कुणबी समाजाने सोमवारी (१५ सप्टेंबर) तीव्र...
मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या कामात नव्याने ९२ कोटींची निविदा
रत्नागिरी:- मिऱ्या-कोल्हापूर-नागपूर या राष्ट्रीय महमार्गाच्या कामाला दोन वर्षे पुर्ण झाली. तरी अजून काम अपुर्ण आहे. आता शासनाने पुन्हा मार्च २०२६ पर्यंत ठेकेदार कंपनीला मुदत...
जिल्ह्यात केवळ ८२ हवामान केंद्रे
रत्नागिरी:- जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार पाहता हवामानातील बदल नोंदवण्यासाठी बसवण्यात आलेल्या हवामान यंत्रांची संख्या कमी आहे. प्रत्येक महसूल मंडळात एक याप्रमाणे अवघी ८२ हवामान केंद्रे...
चिपळूणमध्ये वृद्ध महिलेचे मंगळसूत्र लंपास
चिपळूण:- शहरातील संभाजीनगर परिसरात एका वृद्ध महिलेच्या टपरीतून सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी ३ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या...
संगमेश्वरमध्ये कौटुंबिक वादातून तरुणाची आत्महत्या
देवरुख:- पत्नीपासून घटस्फोट घेतल्याच्या तणावाखाली एका ४२ वर्षीय तरुणाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना संगमेश्वर तालुक्यातील ओझरे खुर्द गावात घडली आहे. संतोष...
आगामी निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढणार: ना. सामंत
रत्नागिरी:- आगामी निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढणार आहोत, आम्हाला घसघशीत बहुमत मिळेल, असा विश्वास उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी व्यक्त केला. प्रत्येक पक्षाने आपापल्या...
भगवती बंदर येथे होडी बुडाली; दोन खलाशी बेपत्ता
रत्नागिरी:- शहराजवळील कर्ला येथील पाट्याची अमिना-आयशा नावाची होडी मिरकरवाडा बंदरातून वायंगणी भागात मासेमारीसाठी गेली होती. मासेमारी करून ही होडी रविवारी रात्रीच्या सुमारास परतत असताना...
चिपळूणात घरफोडी; गणपतीसाठी आलेल्या कुटुंबाचे सोन्याचे दागिने चोरीला
चिपळूण:- गणपती उत्सवासाठी मुंबईहून गावी आलेल्या एका कुटुंबाच्या घरातून सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञात चोरट्याने कपाटात ठेवलेले सुमारे ३ लाख...
रत्नागिरीत हिट अँड रन; दुचाकीच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील दांडेआडोम-कोतवडे रस्त्यावर एका अज्ञात दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत ६५ वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघातानंतर दुचाकीस्वार घटनास्थळावरून पळून गेला असून, पोलीस...
चांदेराई येथे किरकोळ वादातून हाणामारी; तिघांविरोधात गुन्हा दाखल
रत्नागिरी:- गाडी बाजूला घेण्यावरून झालेल्या वादातून एका कुटुंबावर हल्ला झाल्याची घटना तालुक्यातील चांदेराई येथे घडली आहे. या हल्ल्यात एका व्यक्तीसह त्याच्या कुटुंबालाही मारहाण करण्यात...












