कोतवडे येथे तरुणाची गळफास लावून आत्महत्या

उंबरवाडी परिसरात खळबळ रत्नागिरी:- तालुक्यातील कोतवडे उंबरवाडी येथे एका ३७ वर्षीय तरुणाने राहत्या घरी लाकडी वाशाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे....

राजापुरात दोन चारचाकींच्या धडकेत ३ जखमी

राजापूर:- मुंबई-गोवा महामार्गावरील गंगातीर्थ तीठा येथे गुरुवारी मध्यरात्री एका भरधाव टोयोटा हॅलिक्स कारने पुढे जाणाऱ्या किआ सेल्टॉस कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण...

चिरेखाणीतील तांदूळ खाल्याने तीन गुरांचा मृत्यू

सडके तांदूळ असल्याचा संशय; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल ​राजापूर: तालुक्यातील वाघेटी सुकाड सडा येथील चिरेखाण परिसरात अज्ञात इसमाने टाकलेले तांदूळ खाल्याने तीन गुरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक...

आंबा घाटातील लूटमार प्रकरणी आणखी दोघांना बेड्या

एक अद्याप फरार; देवरुख पोलिसांची मोठी कारवाई देवरुख:- रत्नागिरी कोल्हापूर रस्त्यावर दख:न ते आंबा घाटात गाडी प्रथमेश दळवी यांची अडवून गाडीतून उतरवत चाकुचा धाक दाखवत...

आंबवली येथे वृध्दाची गळफास लावून आत्महत्या

खेड:- खेड तालुक्यातील आंबवली भिंगारवाडी येथे एका ५६ वर्षीय व्यक्तीने राहत्या घराशेजारील गोठ्यात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात...

अपघाताच्या नुकसान भरपाईसाठी तरुणाचे अपहरण करत खंडणीची मागणी

चिपळूण:- सावर्डे बाजारपेठ येथे झालेल्या एका अपघाताचा बदला घेण्यासाठी आणि गाडीच्या नुकसानीची रक्कम वसूल करण्यासाठी एका २० वर्षीय तरुणाचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर...

लांजा येथे ट्रकमधून ओंडका अंगावर पडून मजुराचा मृत्यू

लांजा:- लाकूड तोडण्याचे काम करत असताना ट्रकमधून लाकडी ओंडका डोक्यावर पडून एका ६५ वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना लांजा तालुक्यातील भांबेड येथे...

रस्त्याच्या वादातून घरात घुसून मारहाण; महिला जखमी

मंडणगड:- तालुक्यातील गोठे येथे रस्ता वापराच्या क्षुल्लक वादातून एका कुटुंबावर घरात घुसून लोखंडी पाईप आणि लाकडी काठीने प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे....

पैशांच्या वादातून वडिलांसमोरच तरुणाचे अपहरण; दोघांवर गुन्हा दाखल

चिपळूण:- चिपळूण येथील काविळतळी परिसरातून एका २९ वर्षीय तरुणाचे चारचाकी गाडीतून अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पैशांच्या देवाण-घेवाणीच्या वादातून हा प्रकार घडला...

कोकणचा राजा ग्लोबल वॉर्मिंगच्या कचाट्यात!

वाशी मार्केटमधील आवक गतवर्षीच्या तुलनेत निम्म्यावर रत्नागिरी:- हापूस आंब्याला यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसला असून नवी मुंबईतील वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हापूस आंब्याची...