कोकणातील कातळशिल्पांना मिळणार जागतिक ओळख

मुंबई, रत्नागिरीत 'वर्ल्ड हेरिटेज डेस्क' स्थापन रत्नागिरी:- कोकणातील कातळशिल्पांच्या संवर्धन व संशोधनासाठी मोठा निर्णय घेत राज्यशासनाने महत्त्वाचा शासननिर्णय जारी केला आहे. कातळशिल्पांविषयी संशोधन, नवीन स्थळांचा...

संगमेश्वरात बेसुमार जंगलतोड; कोसुंबमध्ये लाकडाचे ढीग

संगमेश्वर:- तालुक्यात गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात विनापरवाना जंगलतोड सुरू असून, अनेक ठिकाणी जंगली वृक्षांच्या लाकडाचे मोठे साठे आडमार्गावर करून ठेवले असल्याचे निदर्शनास येत...

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल चिपळूण:- तालुक्यातील आकले तळवडेवाडी येथील सौ. जयश्री विजय मोहिते (वय २७) या विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून विष प्राशन करून आपली...

जयगडमध्ये अमली पदार्थांच्या तस्कराचा पर्दाफाश; तरुण गजाआड

रत्नागिरी:- अमली पदार्थमुक्त जिल्हा करण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी सुरू केलेल्या ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत जयगड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. जयगड येथील जे.एस.डब्लू. लेबर कॉलनी परिसरात...

बसमध्ये तरुणीचा पाठलाग करून छेडछाड; रत्नागिरी पोलिसांची तत्काळ कारवाई

रत्नागिरी:- बारावीची परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या एका महाविद्यालयीन तरुणीचा पाठलाग करून, तिचे चोरून फोटो काढणाऱ्या एका नराधमाला रत्नागिरी पोलिसांनी अवघ्या काही वेळातच बेड्या ठोकल्या....

कोकणच्या दृष्टीने सकारात्मक लिखानाची गरज: पालकमंत्री सामंत

मांडकी येथे 'ग्रामीण, कृषी-सहकार मराठी साहित्य संमेलना'चे उत्साहात उद्घाटन चिपळूण:- कोकण निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे. त्याचं आपणच आपल्या पद्धतीने विविध स्तरावर सादरीकरण केले पाहिजे. विशेषतः...

चिपळूणच्या नांदिवसे परिसरात ‘हिरकणी’ वाघिणीची डरकाळी

चिपळूण:- कोयना अभयारण्यातील मध्यवर्ती सुरक्षित जंगलात सोडलेल्या हिरकणी वाघिणीची डरकाळी नांदिवसेच्या (ता. चिपळूण) जंगलात ऐकू आली आहे. हिरकणीच्या एन्ट्रीमुळे नांदिवसे परिसरात उत्सुकतेसोबतच कुतूहल निर्माण...

पंदेरी येथील प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू

मेंदूच्या शस्त्रक्रियेनंतर प्राणज्योत मालवली दापोली:- तालुक्यातील पंदेरी (पो. उंबरघर) येथील रहिवासी प्रविण यशवंत घरवे (वय ४६) यांचा मुंबईतील जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू असताना दुर्दैवी मृत्यू...

नोकरदारांकडे रिक्षा परवाने,गरजू चालकांवर अन्याय

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात रिक्षा व्यवसायहा बेरोजगारांसाठी उपजीविकेचे महत्त्वाचे साधन मानले जाते. मात्र, प्रत्यक्षात नोकरी करत असतानाही अनेक व्यक्तींनी रिक्षा परवाने मिळविल्याचे, तसेच परवाना स्वतःकडे...

ईपीएस १९९५ पेन्शनधारकांचा रत्नागिरीत मोर्चा; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

रत्नागिरी:- ईपीएस १९९५ अंतर्गत पेन्शन घेणाऱ्या नागरिकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज रत्नागिरी येथे मोर्चा काढला. शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला....