रत्नागिरीचा मारुती बिर्जे ‘रत्नसिंधू केसरी’; मांडवी समुद्रकिनारी कुस्तीचा थरार

रत्नागिरी:- रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित 'रत्नसिंधू केसरी २०२६' या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत रत्नागिरीच्या मारुती बिर्जे याने यश संपादन केले. मांडवी...

महिला प्रवाशाची पर्स लंपास; पावणेआठ लाखांचे सोन्याचे दागिने चोरीला

चिपळूण बसस्थानकातील घटना चिपळूण:- चिपळूण येथील मुख्य बसस्थानकावर प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी एका महिला प्रवाशाच्या पर्समधून सुमारे ७ लाख ८२ हजार ५०० रुपये किमतीचे...

काळबादेवी-नवानगर येथे जमिनीच्या वादातून भावांमध्ये हाणामारी

तिघांविरुद्ध गुन्हा दाखल रत्नागिरी:- शहरानजीकच्या काळबादेवी-नवानगर येथे जमीन जाग्याच्या वादावरुन शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध परस्पर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निवडणार जिल्हाध्यक्ष

सचिव दानिश अब्रार; पक्षनेते राहुल गांधी यांच्या सूचनेनुसार कारवाई रत्नागिरी:- काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून जिल्हाध्यक्ष नियुक्तीची पद्धत आता संपुष्टात आली आहे. पक्षनेते राहुल गांधी यांच्या...

जगबुडी पुलावर कंटेनर अधांतरी; २०० फूट खोल नदीत पडता पडता वाचला

खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील मृत्यूचा सापळा ठरत असलेल्या जगबुडी पुलावर रविवारी सकाळी एक थरारक अपघात घडला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका वेगवान मालवाहू कंटेनरवरील चालकाचे...

गावखडी समुद्रात सांगलीचे तीनजण बुडाले

एकाचा मृत्यू; दोघांना वाचवण्यात यश रत्नागिरी:- पावस तालुक्यातील गावखडी समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील तीन मुले समुद्रात बुडाली. त्यापैकी एकाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला तर...

भरणे येथे भीषण अपघात; दुचाकीस्वार गंभीर जखमी

खेड:- खेड तालुक्यातील भरणे जाधववाडी परिसरात मुंबई-गोवा महामार्गावर शुक्रवार दि. 10 एप्रिल रोजी सकाळी सुमारे 9:45 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. दुचाकीने डंपरला पाठीमागून...

चिपळूण-सावर्डे अपहरण प्रकरणात पाच जणांना अटक

चिपळूण:- पैशांच्या वादातून दोन तरूणांचे अपहरण झाल्याचा धक्कादायक प्रकार चिपळूण व सावर्डे येथे घडला होता. यातील चिपळूण प्रकरणी पुण्यातून एका तरूणाला अटक केली आहे....

जनता दरबारामध्ये १६९ अर्जांपैकी ९० टक्के अर्ज निकाली

प्रलंबित अर्जाबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी अहवाल सादर करावा: ना. सामंत रत्नागिरी:- पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी जिल्हा नियोजन समिती सभागृहात घेतलेल्या 'जनता दरबार'ला चांगला प्रतिसाद मिळाला....

येळवण येथे दुचाकी अपघातात वृध्दाचा मृत्यू

पाचल:- राजापूर तालुक्यातील येळवण परिसरात दुचाकी अपघातात ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. विकास बाबूराव शिर्के (वय ६३, रा. येळवण, बांबरवाडी,...